नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता देशाच्या हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला आहे.
अनेक उड्डाणे विलंबाने होत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Related News
जालौन : मोमोजवरून वाद, मुलींची रस्त्यातच तुंबळ मारामारी
रामनाथस्वामी मंदिराच्या दानपेटीतून १ कोटी ४७ लाखांचा निधी
IPL 2025 : अजूनही प्लेऑफ गाठू शकते का CSK?
Weather Update : महाराष्ट्रासह २४ राज्यांमध्ये वादळ-वीज कोसळण्याचा इशारा;
पंजाबमध्ये मोठी कामगिरी
मिर्झापूरमध्ये भीषण अपघात:
भिवंडीत भीषण आग! फर्निचरच्या ७ ते ८ गोदामे जळून खाक
पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक सुखरूप परतले
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर ७ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ४ जखमी
लाहौर विमानतळावर भीषण आग; सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित
डीजीपीचा नवा आदेश
भारताचे पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन तयार; मोठा निर्णायक पाऊल उचलणार
आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद
या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र काही भागात बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे उड्डाणांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
यामुळे प्रवासाचा मार्गही लांब झाला आहे आणि प्रवासाचा कालावधीही वाढला आहे.
सरकारकडून महत्त्वाची अॅडव्हायजरी
या पार्श्वभूमीवर सरकारने एक अधिकृत अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की:
-
उड्डाणांमध्ये प्रत्याप्त इंधनाचा साठा असणे बंधनकारक आहे.
-
प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय पुरवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल.
-
प्रवाशांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, अंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे उड्डाणांना अधिक वेळ लागू शकतो
आणि काही वेळा प्रवासादरम्यान अन्य ठिकाणी थांबा करावा लागू शकतो.
प्रवाशांसाठी सूचना
प्रवाशांनी प्रवासासाठी थोडा अधिक वेळ राखून ठेवावा, तसेच आवश्यक त्या वैयक्तिक वस्तू, औषधे आणि अन्नपदार्थ सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharate-pakistan-operation-operation-tayar-motha-judging-paul-uchalnar/