नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता देशाच्या हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला आहे.
अनेक उड्डाणे विलंबाने होत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद
या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र काही भागात बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे उड्डाणांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
यामुळे प्रवासाचा मार्गही लांब झाला आहे आणि प्रवासाचा कालावधीही वाढला आहे.
सरकारकडून महत्त्वाची अॅडव्हायजरी
या पार्श्वभूमीवर सरकारने एक अधिकृत अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की:
उड्डाणांमध्ये प्रत्याप्त इंधनाचा साठा असणे बंधनकारक आहे.
प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय पुरवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांवर असेल.
प्रवाशांनी संभाव्य विलंब लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, अंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे उड्डाणांना अधिक वेळ लागू शकतो
आणि काही वेळा प्रवासादरम्यान अन्य ठिकाणी थांबा करावा लागू शकतो.
प्रवाशांसाठी सूचना
प्रवाशांनी प्रवासासाठी थोडा अधिक वेळ राखून ठेवावा, तसेच आवश्यक त्या वैयक्तिक वस्तू, औषधे आणि अन्नपदार्थ सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharate-pakistan-operation-operation-tayar-motha-judging-paul-uchalnar/