श्रीनगर | 23 एप्रिल 2025 — जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी
हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून,
यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे.
Related News
Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील दहा तासांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये; 3000 रुपयांच्या चर्चांवरही आली मोठी अपडेट
महाराष्ट्र सरकारच्या म...
Continue reading
एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगची झंझट संपणार! आता कनेक्शनशिवाय मिळणार सिलिंडर, 5 मिनिटांत घरपोच सेवा सुरू
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग करणे, न...
Continue reading
विनायक राऊतांच्या अडचणीत वाढ! गिरिजा राऊत प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्...
Continue reading
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर; ‘ना त्यांनी संपर्क केला, ना मी’
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकन...
Continue reading
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
Oil Crisis : जगावर पुन्हा तेलसंकटाचे सावट; स्वतःकडे मर्यादित कच्चे तेल असूनही भारत ठरणार जगासाठी महत्त्वाचा आधार, जाणून घ्या कारण
मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष, इराण-अमेरिका तणाव आणि...
Continue reading
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
Continue reading
Aamir Khan Third Marriage : 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे'; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरील टिप्पणीबाबत नितेश राणेंचं स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेता आमिर खान ...
Continue reading
Soft Roti Tips : चपात्या तव्यावरून काढताच कडक होतात? ना जास्त तेल, ना फक्त पाणी; कणिक मळताना ‘हे’ दोन पदार्थ वापरा, पोळ्या दिवसभर राहतील मऊ
अनेक घरांमध्ये सकाळी बनवलेल्या चपात्या ...
Continue reading
दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम
हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली आहे.
लष्कर, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे
(स्केच) जारी केली आहेत. या स्केचेस पर्यटकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे
तयार करण्यात आली असून, त्यात आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांचा समावेश आहे.
NIA आणि फॉरेन्सिक पथकांची तपासणी
एनआयएच (राष्ट्रीय तपास संस्था) चे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ श्रीनगरला दाखल झाले आहेत.
घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील हानी: ६ मृत, ३ जखमी
हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे आणि पनवेल येथील एकूण सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांची नावे:
अतुल मोने – डोंबिवली
संजय लेले – डोंबिवली
हेमंत जोशी – डोंबिवली
संतोष जगदाळे – पुणे
कौस्तुभ गणबोटे – पुणे
दिलीप देसले – पनवेल
जखमींची नावे:
एस. बालचंद्रू
सुबोध पाटील
शोबीत पटेल
सरकार आणि प्रशासनाच्या वतीने हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्यात येईल,
असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dupari-lagalelya-fierce-agit-ghar-jun-khak/