जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर
(LoC) अंधाधुंध गोळीबार आणि मोर्टार हल्ले सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानने आता थेट
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
नागरिकांच्या घरांना लक्ष्य करायला सुरुवात केली असून सीमावर्ती अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, ७-८ मेच्या रात्री पाकिस्तानच्या चौक्यांनी कुपवाडा, बारामुल्ला,
उरी आणि अखनूर या भागांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता छोट्या शस्त्रांपासून तोफांपर्यंत गोळीबार केला.
भारतीय लष्कराकडूनही योग्य प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
गावांमध्ये धुराचे साम्राज्य, नागरिक जखमी
सीमावर्ती एका गावातील स्थानिकांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता अचानक गोळीबार सुरु झाला
आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब घराबाहेर पळालं. “आता इथे फक्त धूर आणि उद्ध्वस्त झालेल्या भिंती उरल्या आहेत.
आमची मुलंही जखमी झाली आहेत,” असा हळहळता सूर एका नागरिकाने व्यक्त केला.
पुंछ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
पुंछ जिल्हा हा पाकिस्तानकडून होणाऱ्या संघर्षविराम उल्लंघनाने सर्वाधिक बाधित झालेला असून,
फक्त बुधवारच्या फायरिंगमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून मोर्टार हल्ले सतत सुरू आहेत.
परिणामी, पुंछमधील अनेक गावं रिकामी झाली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
सरकारकडून सुरक्षित स्थळी स्थलांतराची सुविधा
ज्याठिकाणी सरकारने आधीच सुरक्षित प्लॉट तयार ठेवले होते, तिथे नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे.
एकाच जागी दोन-तीन कुटुंबं सध्या एकत्र राहत असून, गोळीबार थांबल्यानंतर पुन्हा परतण्याची आशा व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/s-400-sudarshan-chakrachi-kimaya/