दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे.
आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही.
Related News
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
पुण्यातील एफसी रोडवर मोबाईलवर बोलत स्कूटी चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "मी पुणे विकत घेतलंय" असे म्हणत तो घटनास्थळावरून ...
Continue reading
Apple-OpenAI वादात इलॉन मस्क यांची एन्ट्री; सॅम ऑल्टमनवर जहरी टीका, टेक विश्वात खळबळ
मुंबई : जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ...
Continue reading
व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर अभिनेता गिरीश परदेशी यांनी स्पष्ट भूमिका घेत लहान मुलांच्या संस्कार, सोशल मीडिया प्रसिद्धी आणि पालकांच्या जबाबदारीवर भ...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. श्रीरामांचा बॅनर आणि भगवा...
Continue reading
31 वर्षांनंतर फेडलं कर्ज! Google Maps आणि Gemini AI ने 1200 किमी दूर मित्राचा शोध; प्रेरणादायी घटना
केरळमधील मोहम्मद इस्माईल यांनी 31 वर्षांपूर्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या फायदे, बनवण्याची पद्धत आणि तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. क...
Continue reading
शिलाँगमधील एका होमस्टेमध्ये राहिलेल्या पर्यटकावर तोडफोड, मारहाण, नियमांचे उल्लंघन आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. व्हिडिओ सोशल मीड...
Continue reading
राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंचीही नितीन गडकरींवर टीका; "रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष द्या", सरकारवरही साधला निशाणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठ...
Continue reading
चलो दिल्ली : 20 जुलैपासून दिल्लीतील जंतरमंतरवर जम्मू-काश्मीरच्या राज्याच्या दर्जासाठी ओमर अब्दुल्लांचा मोठा एल्गार. केंद्र सरकारवर निशाणा, भाजपचा पल...
Continue reading
ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत.
त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे.
तुम्ही आमची शाळा करणार का,
राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो,
मग तुम्ही किती पळता ते पाहतो,
या शब्दांत मनोज जरांगे यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,
आमच्या भविष्याचे वाटोळे केले.
लोकांना आंदोलनाला बसवायचे जमते.
वाहने पुरवली जात आहेत.
गाव- खेड्यांमध्ये आम्ही एक आहोत.
जे लढत आहेत, त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत.
ते राजकारणी आहेत. राजकीय फायद्यासाठी हे सगळे सुरू आहे.
निवडणूक झाल्यावर बघू, असे सांगत होते.
आम्हीही आता निवडणूक झाल्यावर पाहतो.
आम्हाला जातीय तेढ नको, म्हणून आम्ही शांत आहोत.
परंतु, तुम्ही खोटे बोलणार असाल, कुणबी नोंदी रद्द करा,
अशी मागणी करणार असाल, तर मग आम्हीही बघून घेतो,
मराठ्यांनो सावध व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू.
तेच लोकांना फोन करून आंदोलनाच्या ठिकाणी जायला सांगत आहेत.
तिथे जाऊन जातीय तेढ निर्माण करा, हे तेच येवलेवाले करत आहेत.
असे आंदोलन करतात का, आम्ही आंदोलन सुरू केल्यावर
आमच्यासमोर तुम्ही कुणी उभे करणार.
तुम्ही आम्हाला खिंडीत पकडण्याचे काम करत आहात.
आम्ही ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही,
असे ठरवल्यास यांना किती वाईट वाटेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १३ तारखेपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू द्या.
सरकार ओबीसी आंदोलनाच्या दबावात येऊन मराठ्यांवर अन्याय करणार का,
सरकार पहिल्यासारखेच वागणार का, ते आता पाहायचे आहे.
मराठ्यांची राज्याला गरज आहे की नाही, परत सरकारला दाखवून देतो.
मग कोणाला पाडणार, ते सांगतो, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-aagala-celebrates-banana-yoga-day-in-a-different-way/