उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन
Related News
बौद्ध बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 200 रुपये प्रतिमाह आजीवन त्याग करा – अजय घनबहादूर
भव्य ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीने कार्यक्रमास सुरुवात
अकोट शहरातील लोहारी मार्गावरी...
Continue reading
सी. एस. परमेश्वर यांची इंडो-अमेरिकन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड
श्री. सी. एस. परमेश्वर, परामिन अॅडव्हर्टायझिंग & मार्केटिंग असोसिएट्सचे
Continue reading
श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा टेबल टेनिस संघ राज्यस्तरावर: महत्त्वपूर्ण यश आणि पुढील आव्हाने
अकोला: नुकत्याच पुसद येथे पार पडलेल्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत श्...
Continue reading
जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट
अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा महिला मोर्चाच्या जंबो कार्यकारिणीची घोषणा म्हणजे सशक्त महिलांची सं...
Continue reading
मोठा हल्ला! अफगाण सैन्याने पाकिस्तानवर धडक हल्ला; 12 सैनिक ठार, 5 जखमी, सीमा चौक्या ताब्यात
सैनिक हा शब्द देशाच्या संरक्षणाशी थेट संबंधित आहे. सैनिक म्ह...
Continue reading
सोलापुर मोर्च्यात धार्मिक द्वेष पसरविणारे विधान; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसात तक्रार दाखल
सोलापुरमध्ये १० ऑक्टोबर रोजी झालेल्या मोर्च्यात अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगत...
Continue reading
अमिताभ बच्चन कोमात होते तेव्हा… रेखा पांढरी साडी नेसून आल्या आणि… जया बच्चन मात्र…
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं प्रेम म्हणजे अमिताभ बच्चन...
Continue reading
अकोला जिल्हा क्रिकेट स्पर्धा 2025: हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाचा गौरव
अकोला जिल्हा पातळीवरील अंडर-17 क्रिकेट स्पर्धेत हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूरने
Continue reading
मराठमोळी अभिनेत्री मयुरी वाघचा खुलासा: पूर्व पतीकडून मानसिक व शारीरिक छळ, घटस्फोटानंतर पहिल्यांदा मोठा खुलासा
घटस्फोट हा निर्णय कोणत्याही व्यक्तीसाठी सोपा नसतो. लग्नातील समस्या, ...
Continue reading
दिवाळीपूर्वीच मुंबईकरांचा खोळंबा: मध्य रेल्वेवर 30 तासांचा मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. खरेदी, भेटवस्तूंची तयारी आणि सणाच्...
Continue reading
निपाणा येथील बकऱ्या पाणी समजून डांबरात फसल्याने गंभीर जखमी; खाजगी कंपनीवर पशुपालकांचा रोष
अकोला तालुक्यातील निपाणा गावात एका गंभीर प्राणी अपघाताची घट...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, ‘या’ महिलेने शांततेच्या नोबेल पुरस्कारावर कोरलं नाव
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी...
Continue reading
राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे.
उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे.
आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही,
ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली.
सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे.
आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला.
राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झाली आहे.
आम्ही आमचा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत.
यांना जे जमले नाही ते आम्ही केले आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला.
नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात.
यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.