अकोला, दि. 15: पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे मागील ११ महिन्यांपासून शेतकरी हमीभावाच्या कायद्याच्या
मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून,
त्यांचे आमरण उपोषण गेल्या ५१ दिवसांपासून सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील
Related News
येमेनमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका; हुती-सौदी समर्थित सैन्यात जोरदार चकमकी, ड्रोन-मिसाईल हल्ल्यांचे दावे
येमेन : येमेनमध्ये हुती बंडखोर आणि सौदी अरेबियाच्...
Continue reading
मोठी बातमी! 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घ...
Continue reading
₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर नवा नियम; 0.4% MDR लागू, पण ग्राहकांना शुल्क नाही
देशभरात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या UPI संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आल...
Continue reading
भारत-न्यूझीलंड FTA: न्यूझीलंडच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय; विरोधी पक्षाचाही पाठिंबा, 95 टक्के निर्यातीवरील शुल्कात मोठी कपात
India-New Zealan...
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
2008 सारखी परिस्थिती पुन्हा ओढवणार? अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा; भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिकेच्या अर्थव्...
Continue reading
उपवासाला चहा प्यावा की कॉफी? रिकाम्या पोटी सेवन करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Tea Coffee Fasting: सणासुदीच्या काळात अनेक जण धार्मिक श्रद...
Continue reading
PF खात्यातून कर्ज मिळते का? EPFO चा नियम काय सांगतो? जाणून घ्या आगाऊ रक्कम काढण्याची सोपी प्रक्रिया
EPFO PF Account Loan : खासगी क्षेत्रा...
Continue reading
खात्यात अचानक पैसे आले… आणि अचानक गेले? सायबर फ्रॉडवर RBIचा मोठा वार; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
RBI : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर पाहता...
Continue reading
Manoj Jarange Patilचा तिसऱ्यांदा अर्ज; मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणार का? महत्त्वाची अपडेट समोर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Pa...
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबईकडे रवाना; पहिला मुक्काम पाटोदा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आंतरवाली सराटीतून ताफा मुंबईच्या दिशेने रवाना; आझाद मैदानातील उपोषणासाठी अद्याप परवानगी नाही, Ma...
Continue reading
शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा.
- सरसकट कर्जमाफी द्यावी.
- शेतमालासाठी योग्य हमीभाव निश्चित करावा:
- सोयाबीन: ₹6,000 प्रति क्विंटल
- हरभरा: ₹8,000 प्रति क्विंटल
- कापूस: ₹10,000 प्रति क्विंटल
- तूर: ₹12,000 प्रति क्विंटल
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात.
- पिक कर्जासाठी सिबील अट रद्द करावी.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने निश्चित करावा.
- प्रत्येक हंगामासाठी (रब्बी, खरीप) प्रति एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरून जीएसटी (GST) रद्द करावी.
शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी
आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आणि शेतकरी हिताच्या धोरणांवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-makar-sankranti-the-women-of-mhatla/