२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे.
एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे.
Related News
मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी; राहुल गांधींबाबत मुख्यमंत्र्यांची भाषा अयोग्य, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
Sharad Pawar यांनी देशातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परि...
Continue reading
24 Cars, High-Tech Security! पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील गाड्यांची खास वैशिष्ट्यं वाचून बसेल धक्का
भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या सुर...
Continue reading
केरळम राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा अखेर फैसला झाला असून काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकत व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. गेल...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचत, वर्क फ्रॉम होम आणि सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर महा...
Continue reading
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका-इराण तणावामुळे ऊर्जा संकट अधिक गंभीर होत चालले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात अ...
Continue reading
पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि रुपयावर दबाव; उदय कोटकांचा सरकारला 5 महत्त्वाचे सल्ले
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बँकर Uday Kotak यांनी भारताच्या अर्...
Continue reading
भारतासह संपूर्ण जग सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या परिणामांना सामोरे जात आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा थेट ...
Continue reading
देश सध्या कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक खर्च आणि...
Continue reading
‘तुका म्हणे माझे’ अभंगाला दिली भन्नाट चाल, सोशल मीडियावर लाखोंची पसंती
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे आणि या व्हिडीओने वारकरी संप्रदायापासून ते तरुणांपर्...
Continue reading
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले आहे.
अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत
मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतीच फायनान्शियल टाइम्सला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की,
अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल,
तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे.
त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आत्ता स्थापन झालेल्या
मोदी सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात असंतोष आहे.
त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत,
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.
राहुल पुढे म्हणाले की, आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो.
भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते.
न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते.
त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्द्यावर प्रचार केला परंतु त्यांना अयोध्येने नाकारले.
भारतीय राजकीय विश्लेषकांनी एनडीए आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी
भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे
असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sahil-chauhan-created-vishwa-vikram-with-a-quick-century-in-27-balls-and-144-runs-with-18-sixes/