नवी दिल्ली (दि. ६ मे):
देशात ५४ वर्षांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत असून,
यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आहेत.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
बैठकीत सर्व राज्यांचे मुख्य सचिव, सिव्हिल डिफेन्स प्रमुख, तसेच वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारने ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये ही मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
या ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सायरन वाजवून हल्ल्याची सूचना दिली जाईल आणि त्या अनुषंगाने कृती केली जाईल.
रशियाकडून भारताला युद्धनौका, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच
दरम्यान, पाकिस्तानसोबत तणाव वाढत असतानाच,
भारताला रशियाकडून एक आधुनिक युद्धनौका या महिन्यात मिळणार आहे.
२८ मे रोजी रशिया ही युद्धनौका भारतीय नौसेनेच्या ताब्यात देणार, अशी माहिती आहे.
ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज असून ती शत्रूच्या रडारपासून लपून राहू शकते.
पाकिस्तानने ५ आणि ६ मेच्या रात्री नियंत्रण रेषेवर (LoC) आठ ठिकाणी – कुपवाडा,
बारामुला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर – शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारतीय सैन्याने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की,
“भारत कधीही सैनिकी कारवाई करू शकतो. नरेंद्र मोदी हे निवडणुकीसाठी संपूर्ण भागाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवत आहेत.“
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला तणाव
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव अधिक वाढला आहे. त्यानंतर भारताकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-nitin-gadkari-yancha-akola-aircraft/