अकोला, ता. १७ एप्रिल — मुर्तीजापुर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या
घटनांनी नागरिकांना अक्षरशः हैराण करून टाकले आहे. मात्र आता या चोरीच्या
सत्राला लगाम घालण्यासाठी नागरिक स्वतः पुढे सरसावले असून,
Related News
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एका किशोराचे वर्तन कुत्र्यासारखे भुंकणे आणि चालणे सुरू झाले. रेबीज प्रतिबंधक फक्त दोन इंजेक्शनमुळे ही गंभीर...
Continue reading
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यामुळे केवळ इराण
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
रात्रपाळीच्या माध्यमातून गावांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा निर्धार केला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थानिकांनी संगठित होऊन स्वयंसेवकांच्या
गटांमार्फत रात्रभर गस्त घालण्याची मोहीम सुरू केली आहे.
या गस्तीदरम्यान काही संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींचा पाठलाग करत काही
चोरट्यांना ताब्यात घेण्यात नागरिकांना यश आले असून, त्यांना तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काही चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
या मोहिमेमुळे पोलिस प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला असून,
नागरिक आणि पोलिस यांच्यातील समन्वयामुळे चोरट्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी नागरिकांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात सखोल चौकशी सुरू केली आहे.
या आरोपींकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व गावांना अशा प्रकारच्या
स्वयंप्रेरित सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रोत्साहन दिले आहे. स्थानिक पातळीवर वाढलेल्या या सजगतेमुळे
चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/traditional-sheti-kartana-shetkyana-many-adchani/