अकोट, प्रतिनिधी (राजकुमार वानखडे) – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतचे वीज कनेक्शन गेल्या चार दिवसांपासून खंडित असून,
यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Related News
तरुणी सेल्फी काढायला आली अन् Rahul Gandhi ना किस देऊन गेली; भर कार्यक्रमातील VIDEO व्हायरल
Rahul Gandhi Video : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
अमेरिकेशी युद्ध सुरू असताना इराणला सापडला मोठा ‘ऊर्जा खजिना’; 7.5 ट्रिलियन क्युबिक फूट गॅसचा साठा
Iran Gas Discovery : अमेरिका आणि इस्रायलस...
Continue reading
Govinda : गोविंदा–सुनीता यांच्या नात्यावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य; नेमकं सुरू तरी काय?
अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा ...
Continue reading
Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Amravati : Amravatiच्या जिल्ह...
Continue reading
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
Tukaram Mundhe Action On Mi...
Continue reading
नितीन गडकरींचं मोठं विधान; ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका ...
Continue reading
20 वर्षांचा लढा जिंकूनही प्रशासनाकडून पिळवणूक; नैराश्यातून पुसद येथील वनमजुराची यवतमाळमध्ये आत्महत्या
यवतमाळ : वनमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी तब्बल 2 ...
Continue reading
भारताकडे मैत्रीचा हात, पाकिस्तानसोबत संरक्षण कराराची तयारी? बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेने वाढली चिंता
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मागील काही काळ...
Continue reading
Bank Strike: ११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संप; सणासुदीच्या काळात बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता
Bank Strike News: देशभरातील बँक ग्राहकांसाठी...
Continue reading
भाजपला धक्का! स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता थलपती विजय यांच्या पक्षात प्रवेशाची शक्यता
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता आणि राजकारणी थलपती सी. जो...
Continue reading
Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई होणारच; मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितली A टू Z प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्य...
Continue reading
CM Vijay: LPG सिलिंडरबाबत विजय यांचा मोठा निर्णय; वर्षाला तीन मोफत सिलिंडर, 1.30 कोटी कुटुंबांना फायदा
CM Vijay News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि...
Continue reading
ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले असून,
नागरिकांना विविध प्रमाणपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
५० हजारांची थकबाकी; कनेक्शन कट
ग्रामपंचायतच्या वीज बिलाची ५० ते ६० हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.
मात्र, ग्रामपंचायतीकडे महावितरणच्या करपोटी ८५ हजार रुपये बाकी असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीचे ग्राम सचिव गणेश जाधव यांनी सांगितले की, “विजेच्या थकबाकीबाबत
महावितरणकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तरीही वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ही अन्यायकारक बाब आहे.”
महावितरणचा दावा – “वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने कारवाई”
महावितरणचे उप अभियंता उद्देश शेंद्रे यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिल थकले आहे.
वेळोवेळी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या होत्या,
मात्र त्यांनी बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला.”
ग्रामस्थांमध्ये संताप; त्वरित वीज जोडणीची मागणी
ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून,
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.