Prithviraj Chavan : जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर शेतकऱ्यांना
कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Prithviraj Chavan on US-India Tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)
Related News
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाबाहेर प्रवास करताना लागणारा पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
भारतात 'पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0' अंतर्गत ई-पासपोर्ट (Electro...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात ल...
Continue reading
प्रयागराज | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सिव्हिल रिव्हिजन (पुनर्वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर ये...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
'ऑपरेशन सिंदूर'नंतर तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय परदेश दौऱ्याच्या प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसने
(TMC) सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. TMC ने स...
Continue reading
शोपियां | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षाबळांना मोठं यश मिळालं आहे.
दहशतवाद्यांना साथ देणारे दोन सहयोगी पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून
शस्त्रास्त्रे...
Continue reading
उत्तर प्रदेश | प्रतिनिधी
उत्तर भारतात प्रचंड उष्म्याची लाट सुरू असताना, उत्तर प्रदेशातील सर्व परिषदीय व मान्यता
प्राप्त शाळांमध्ये २० मे २०२५ पासून उन्हाळी सुट...
Continue reading
यांनी भारत आणि चीन या सारख्या देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वस्तूंच्या आयातीवर जितका टॅरिफ एखादा देशाला लावेल.
त्यांच्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या आयातीवर तितकाच टॅरिफ लावू. ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होईल,
असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी धोक्याचा इशारा दिलाय.
मोदींनी (PM Narendra Modi) ट्रम्पसमोर लोटांगण घातलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर (Farmers) अनिष्ट परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मला भीती आहे, जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर
देशातील शेतकऱ्यांना कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही. देशातल्या शेतकऱ्याची प्रचंड अनास्था होईल.
संसदेत आमचे खासदार बोलले, आपण जर दोन एप्रिल रोजी ताठ भूमिका घेतली नाही तर त्याचा भारतीय शेतीवर अनिष्ट परिणाम होईल.
हे आयात-निर्यात कराचं जागतिक व्यापार संघटनेचे शब्द आहे. पण परिणाम गरीब शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर…
प्रथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, आपले मंत्री वाटाघाटी करताना ट्रम्प साहेबांच्या दरबारात भीक मागायचं काम करतात.
फक्त व्यापारमंत्री जात आहेत. तुम्ही कृषी मंत्र्यांना घेऊन जा, उद्योग मंत्र्यांना
घेऊन जा. त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करेल,
जमेल की नाही हे माहिती नाही. कारण मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर कृषीमंत्री, उद्योगमंत्री काय करणार? असा देखील त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम
2 एप्रिलला अमेरिकेने व्यापार युद्ध सुरु केले तर भारतावर अनिष्ट परिणाम होतील. भारत सरकारने काहीही तयारी केलेली नाही.
याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असा धोक्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
तर कर्जमाफी महत्वाची होती, मात्र ती झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.