Prithviraj Chavan : जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर शेतकऱ्यांना
कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Prithviraj Chavan on US-India Tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)
Related News
तेल्हारा | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील अडगाव-खैरखेड-धोंडाआखर रस्त्याच्या कामात मोठ्या
प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण व...
Continue reading
निंबा अंदुरा सर्कलमधील हिंगणा निंबा अतिशय गजबजलेल्या गावाजवळ जो रस्ता जाण्यासाठी उपलब्ध आहे.
त्या त्या रस्त्यामध्ये पूर्णपणे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्ता जणू पूर्णपणे ग...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील हिरपूर
येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय.
गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला.
पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील चिखलगाव ते चिंचोली रुद्रायणी आणि पाटखेड गोटखेड अशा पाच ते सहा
गावाला जोडणारा मुख्य रस्ता कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे.
दरम्यान रस्त...
Continue reading
वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.
पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह...
Continue reading
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये
लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
इगतपुरी त...
Continue reading
मुंबई,
उत्तर भारतीय फूड स्टॉल मालकावर मराठी न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या वादानंतर मनसे प्रमुख
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्त निर्देश दि...
Continue reading
बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक
पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत ...
Continue reading
गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गाव...
Continue reading
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
यांनी भारत आणि चीन या सारख्या देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या वस्तूंच्या आयातीवर जितका टॅरिफ एखादा देशाला लावेल.
त्यांच्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या आयातीवर तितकाच टॅरिफ लावू. ही प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु होईल,
असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी धोक्याचा इशारा दिलाय.
मोदींनी (PM Narendra Modi) ट्रम्पसमोर लोटांगण घातलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर (Farmers) अनिष्ट परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मला भीती आहे, जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर
देशातील शेतकऱ्यांना कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही. देशातल्या शेतकऱ्याची प्रचंड अनास्था होईल.
संसदेत आमचे खासदार बोलले, आपण जर दोन एप्रिल रोजी ताठ भूमिका घेतली नाही तर त्याचा भारतीय शेतीवर अनिष्ट परिणाम होईल.
हे आयात-निर्यात कराचं जागतिक व्यापार संघटनेचे शब्द आहे. पण परिणाम गरीब शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर…
प्रथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, आपले मंत्री वाटाघाटी करताना ट्रम्प साहेबांच्या दरबारात भीक मागायचं काम करतात.
फक्त व्यापारमंत्री जात आहेत. तुम्ही कृषी मंत्र्यांना घेऊन जा, उद्योग मंत्र्यांना
घेऊन जा. त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करेल,
जमेल की नाही हे माहिती नाही. कारण मोदींनी लोटांगण घालायचं ठरवलं असेल तर कृषीमंत्री, उद्योगमंत्री काय करणार? असा देखील त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम
2 एप्रिलला अमेरिकेने व्यापार युद्ध सुरु केले तर भारतावर अनिष्ट परिणाम होतील. भारत सरकारने काहीही तयारी केलेली नाही.
याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही, असा धोक्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
तर कर्जमाफी महत्वाची होती, मात्र ती झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.