‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी
तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मसूद अजहरची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली असून,
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
“मीही मेलो असतो तर बरं झालं असतं,” असं तो म्हणाला असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
भारतीय हवाई दलाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, मुझफ्फराबाद, कोटली,
बाग (PoK) आणि बहावलपूरमधील मुरीदके, अहमदपुरा शार्किया (पाकिस्तान) येथे दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला चढवला.
या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाले.
यात त्याची पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणींचा समावेश होता.
बहावलपूर हे मसूद अजहरचे मूळ गाव असून, जैश-ए-मोहम्मदचा मुख्य आधारस्थान तिथेच असल्याचे मानले जाते.
भारताच्या कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे.
अजहरच्या प्रतिक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती आणि भारतीय हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.