मराठा समाजाला सगेसोयरे आणि
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी
Related News
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
वर्षावर थेट उपोषणाचा ‘धडकी भरवणारा’ इशारा; 29 ऑगस्टला मुंबईत मराठ्यांना जमण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
मनोज जरांगेंचा मोठा इशारा; सरकारही उत्तर देण्यास तयारसोलापूर : मराठा आरक्...
Continue reading
मनोज जरांगे पाटील : डिफेंडर गाडीवरील आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांचा जोरदार पलटवार; 29 ऑगस्टच्या लढाईची हाक
सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
सुदैवाने मोठं संकट टळलं! मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील 2-3 वाहनांचा अपघात; जखमी कार्यकर्त्याला स्वतः रुग्णालयात नेले
सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा; 29 ऑगस्टनंतर काय होणार? कुणबी नोंदींवरून संतापमुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्या...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
शरद पवारांच्या 8 खासदारांची उद्या मोदींसोबत भेट; फडणवीस-जयंत पाटलांचा एकत्रित विमान प्रवास, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या रा...
Continue reading
Manoj Jarange Patil : “जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…” मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने मोठी खळबळ
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते Manoj Jara...
Continue reading
‘मी 92 ला कारसेवेत होतो, त्यानंतर…’; सांगलीतील कार्यक्रमात CM फडणवीसांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवा...
Continue reading
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती,
ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.
पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही,
तर उपचार घेणार नाही,
अशी आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे,
त्याबाबत सरकार गंभीर आहे.
त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे.
मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले,
केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे.
त्यांची मागणी आहे
त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे,
त्यावर कार्यवाही सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते मुंबईत बोलत होते.
मात्र सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत.
जर काम करायचे असेल तर एवढा वेळ थोडाच लागतो.
आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे,
नाही कळलं तर सलाईन काढून टाकू,
एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक आहे का?
असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read also: लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून (ajinkyabharat.com)