पुण्यातील घटनेवर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी आता पुणे काँग्रेसने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच आयोजन केलं आहे.
राज्य सरकारच्या कारभाराला टार्गेट करणं हा त्यामागे उद्देश आहे.
Related News
आकोल्यातील व्यावसायिक रमन चांडक यांचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ
अकोट | प्रतिनिधी
अकोट-पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात असलेल्या बंद आणि पडलेल्या
बोन कारखान्याच्या इमारतीत ...
Continue reading
रेल्वे स्टेशन चौक परिसरातील धक्कादायक घटना; आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू**
अकोला | प्रतिनिधी : गणेश सुरेश नावकार, सहा. पो.नि.
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात आपल्या मैत्र...
Continue reading
कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
ग्रा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५
अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे
तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
मात्र आज (४ एप्रिल) तापम...
Continue reading
पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
भा...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) –
"सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...
Continue reading
पातूर (तालुका प्रतिनिधी) –
सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली
असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.
अजय ढोणे ह...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री दोनच्या आसपास मोठा अपघात झाला होता.
वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडके दोघांचा जागीच मृत्यू झाला.
पुण्यातील हिट अँड रनच प्रकरण सध्या देशभरात गाजतय. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने
दारुच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवलं. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला
. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची सुरुवातीला जामिनावर सुटका झाली होती.
शिक्षा म्हणून त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला होता. या प्रकरणाने व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
आरोपीवर कठोर कलम लावली नाहीत, असं काहींच मत आहे. त्यातून पुणे पोलिसांवर देखील अनेक गंभीर आरोप झाले.
या प्रकरणात गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना कळवली नाही, म्हणून दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे.
एकूणच व्यवस्थेतील भोंगळ कारभार, आरोपी बड्या बापाचा मुलगा असेल, तर कायद्याला कसं वाकवता येतं,
हे या प्रकरणात दिसून आलय. त्यामुळे राज्यभरात जनतेच्या मनात संतापाची भावना आहे.
आता पुणे काँग्रेसने या प्रकरणावर उपरोधिकपणे भाष्य करण्यासाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच
आयोजन केलं आहे. 11 हजार 111 रुपयाच पहिलं बक्षीस ठेवण्यात आलं आहे.
विषय – माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी , मर्सिडीज,)
दारूचे दुष्परिणाम
माझा बाप बिल्डर असता तर ?
मी खरच पोलीस अधिकारी झालो तर ?
अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण ?
आमदार रविंद्र धंगेकरांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण
वयोमार्यदा 17 वर्ष ते 58 वर्ष
रविवारी सकाळी स्पर्धेच आयोजन
स्थळ – अपघात स्थळी बॉलर पब समोर कल्याणीनगर
ड्रायव्हरवर गुन्हा अंगावर घेण्यासाठी जबरदस्ती
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल चालकावर दबाव टाकत होते.
ड्रायव्हरने गुन्हा त्याच्या अंगावर घ्यावा यासाठी जबरदस्ती सुरु होती. दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अपघाताच्यावेळी पोर्श गाडी तू चालवत होता, असं पोलिसांना सांग. गुन्हा तुझ्या
अंगावर घे, विशाल अग्रवाल यांनी चालकाला त्यासाठी पैशांची ऑफर दिली.