राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Related News
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्...
Continue reading
Rohit Pawar Hunger Strike: ‘कर्जमाफी फसवीच नाही तर आजारी’; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र प...
Continue reading
तटकरे यांचा भुजबळांवर घणाघात : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते सुनील
Continue reading
राज्यसभा उमेदवारी वादाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठा वादळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ज...
Continue reading
‘पदासाठी पक्ष बदलणार नाही’; नवनीत राणांचा राष्ट्रवादी प्रवेशावर पूर्णविराम
नवनीत राणा यांचा मोठा खुलासा : महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या रिक्त जागेवरून गेल्या काही दिवसांप...
Continue reading
शरद पवार गटाला मोठा धक्का! आमदार अभिजीत पाटील यांचा बंडखोरीचा इशारा, 5 कारणांमुळे मविआची वाढली डोकेदुखी
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील रा...
Continue reading
मोठा धक्का! राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानंतर छगन भुजबळांची 5 मोठी वक्तव्ये; म्हणाले- 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही'मुंबई : राष्ट्रवाद...
Continue reading
पहाटे 6 वाजता सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; 10 नव्या बसेसची भेट, बारामतीत दादांच्या दमदार कामशैलीची पुन्हा आठवण
बारामती शहर आणि परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानंतर उ...
Continue reading
राज्यसभेच्या जागेवर मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादी भाजपसाठी जागा सोडणार? 4 दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राज्यसभ...
Continue reading
80 लाख लाडक्या बहिणी अपात्र? संजय राऊतांचा स्फोटक आरोप; मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची थेट मागणी
महाराष्ट्रातील ‘लाडकी बह...
Continue reading
विक्रम काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा; फडणवीसांची शिफारसही निष्प्रभ? पुणे विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट
मुंबई/पुणे : पुणे स्थानिक ...
Continue reading
मोठा राजकीय धक्का! भाजपात जाताच प्राजक्त तनपुरे अॅक्शन मोडमध्ये; राहुरीच्या विकासासाठी मांडले 5 मोठे संकल्पमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण...
Continue reading
अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक धरणावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शेजारील राज्यांकडूनही सहकार्य मागितले जात आहे.
आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती असून अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
सरकारने नागरिकांना “गरजेचे नसेल तर बाहेर पडू नका” असे आवाहन केले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत सुरू होतील.
Read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/