राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून गावोगाव जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Related News
Baramati विमानतळावर मोठा अपघात; रनवेवरून प्रशिक्षण विमान घसरले, धक्कादायक व्हिडीओ समोर
Baramati Airport Accident : Baramati विमानत...
Continue reading
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
शरद पवारांनी काय बोलावं हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही; संजय काकडेंवर शशिकांत शिंदेंची टीका, पक्षबांधणीवरही मोठं विधान
पक्षबांधणीपासून संजय काकडेंवरील टीकेपर्यंत शशिकांत शिंदें...
Continue reading
Sunetra Pawar Gungi Gudiya Controversy : ‘गुंगी गुडिया’ वादावर काँग्रेसची बदललेली भूमिका; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘जे चुकीचं आहे ते चुकीचं’
राज्यात काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री
Continue reading
Nashik NCP-Congress Protest : 'गुंगी गुडिया' वादावरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने; चप्पल मारो आंदोलनाने वाढला तणाव
नाशिक : 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राज्यात राजकी...
Continue reading
दिलीप वळसे पाटील : ‘दूध भेसळीत माझा संबंध सिद्ध झाला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन’; विरोधकांना थेट आव्हान
FDA कारवाईवरून सुरू असलेल्या आरोपांवर दिलीप वळसे पाटील यांची आक्रम...
Continue reading
अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणांमधून पाणी सोडताना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक धरणावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. शेजारील राज्यांकडूनही सहकार्य मागितले जात आहे.
आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
काही ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती असून अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर होईल.
सरकारने नागरिकांना “गरजेचे नसेल तर बाहेर पडू नका” असे आवाहन केले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत सुरू होतील.
Read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/