माणसं महत्त्वाची की कबुतरं? दादर कबुतरखाना प्रकरणी मनसेचा कोर्ट निर्णयाला पाठिंबा
मुंबई : दादर कबुतरखाना बंदी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाठिंबा देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “माणसं महत्त्वाची की कबुतरं?” असा थेट सवाल उपस्थित करत जनआरोग्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
Related News
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारंपरारिक आणि बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा २०२६ साठी आज संध्याकाळी शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथे होणार आहे. गेल्या ...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला अस...
Continue reading
मुंबईचा महापौर ठरला! 11 फेब्रुवारीला मतदान – राजकारणामागील मोठ्या हालचाली
मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीच...
Continue reading
“असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही…” – महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चा...
Continue reading
Mumbai महापालिका निवडणूक 2026: ठाकरे बंधूंची युती, उद्धव गटावर मतदारांचा विश्वास
Mumbai महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आता थेट समोर येऊ लागले आहेत. १५ ज...
Continue reading
तेजस्विनी पंडितची पोस्ट, Raj ठाकरेंना सोशल मीडियावर पाठिंबा; महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत चर्चा
Continue reading
Raj ठाकरे यांनी BMC निवडणुकीत निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला – “शाई पुसा आणि परता जा” म्हणत दिला इशारा
मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2026) मनसे अध्यक्ष
Continue reading
20 वर्षांचा प्रवास, पण जड अंतःकरणाने; Manoj घरत भाजपात प्रवेश करताच राज ठाकरे गटाला मोठा धक्का
Continue reading
Sanjay Raut on Devendra Fadnavis: महापाप केलेल्या मुख्यमंत्रीवर राऊतांचा कटाक्ष
मुंबई : शिवसेना खासदार Sanjay राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठळक व...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
कबुतरांमुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या उद्भवत असल्याची अनेक उदाहरणं समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला. या बंदीविरोधात दाखल केलेली विशेष रिट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेणार आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, “माणसांचं आरोग्य महत्त्वाचं की कबुतरं? कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
आम्ही त्याच्या बाजूने आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे, कारण त्यांनाही आता नुकसान समजलं आहे.
एका डॉक्टरांनी याबाबत सांगितलेल्या आरोग्य धोक्यांची माहिती त्यांना मिळाली आहे. माणसांना प्राधान्य, आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचे रक्षण हेच महत्त्वाचे.”
या वक्तव्यामुळे दादर कबुतरखाना बंदी प्रकरणात मनसेने आपला ठाम पवित्रा स्पष्ट केला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/justice-yashwant-verma-case-loksabhet-impeachment-motion-approved/