माणसं महत्त्वाची की कबुतरं? दादर कबुतरखाना प्रकरणी मनसेचा कोर्ट निर्णयाला पाठिंबा
मुंबई : दादर कबुतरखाना बंदी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला पाठिंबा देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “माणसं महत्त्वाची की कबुतरं?” असा थेट सवाल उपस्थित करत जनआरोग्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.
Related News
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2008 सालच्या गाजलेल्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात ठाणे न्य...
Continue reading
2008 साली गाजलेल्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख Raj Thackeray पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कल्याण रेल्वे स्थान...
Continue reading
BJP Politics: राज ठाकरेंना भिडलेला नेता अचानक साईडलाईन? अण्णामलाईंच्या राजकीय प्रवासाची मोठी चर्चा
चेन्नई : राजकारणात प्रत्येक निवडणूक नवीन चेहरे घडवते आणि काही चेहऱ्यांना अचानक म...
Continue reading
जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक; राज ठाकरेंना थेट आव्हान, ‘हारले तर उठबश्या मारायच्या’
जालन्यात आज घडलेल्या एका नाट्यमय घटनेने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद...
Continue reading
वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; पुण्यात उद्धव ठाकरेंचा राजकीय मास्टरस्ट्रोक!
मुंबईत विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आ...
Continue reading
"मुंबई बंद करण्याची ताकद त्यांच्यात नाही!" – अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षा चालकांना कडक इशारा
पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठी भाषेच्...
Continue reading
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाई...
Continue reading
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारंपरारिक आणि बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा २०२६ साठी आज संध्याकाळी शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथे होणार आहे. गेल्या ...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
कबुतरांमुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या उद्भवत असल्याची अनेक उदाहरणं समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला. या बंदीविरोधात दाखल केलेली विशेष रिट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेणार आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, “माणसांचं आरोग्य महत्त्वाचं की कबुतरं? कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
आम्ही त्याच्या बाजूने आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे, कारण त्यांनाही आता नुकसान समजलं आहे.
एका डॉक्टरांनी याबाबत सांगितलेल्या आरोग्य धोक्यांची माहिती त्यांना मिळाली आहे. माणसांना प्राधान्य, आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचे रक्षण हेच महत्त्वाचे.”
या वक्तव्यामुळे दादर कबुतरखाना बंदी प्रकरणात मनसेने आपला ठाम पवित्रा स्पष्ट केला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/justice-yashwant-verma-case-loksabhet-impeachment-motion-approved/