बाळापूर – महाराष्ट्र राज्यातील महा ई सेवा संघटनेच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या बंदला बाळापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तहसीलदारांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
संपूर्ण राज्यात केंद्र चालकांनी विविध मागण्यांसाठी केंद्र बंदचे आवाहन केले होते, त्यानुसार बाळापूर तालुक्यातही बंद यशस्वी ठरला.
बंद यशस्वी होण्यासाठी राज्य प्रतिनिधी अनिल गिऱ्हे, जिल्हा अध्यक्ष मनीष तिवारी, तालुका अध्यक्ष दिगंबर उगले, दिलीप पातोडे, प्रतिभाताई पंच भाई, गजानन ठोंबरे, पंकज इंगळे, महेश जाधव, मनोज तायडे, तोहसिफ भाई, पल्हडे वाडेगगा, प्रफुल ढगे, अंकित जढाळ आणि इतर सर्व सेतू संचालक यांनी खूप मेहनत घेतली.
Related News
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
संभाजीनगर: हर्सुल तलावातील दुर्दैवी घटना – एकाच वेळी चार तरुणांचा बुडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारचा दिवस परदेशातल्या पर्यटन स्थळा...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भविष्यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चांना नवीन वळण आलं आहे. राष्ट्रवादी ...
Continue reading
जालना समृद्धी महामार्ग अपघात : मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांचा जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला ...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
मुंबई: मुंबईतील चेंबूर येथील माहूल रोडवर सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी आपली नाराजी व्यक्त करत माहूल रोड पूर्णपणे ठप्...
Continue reading
भारतामध्ये शाळकरी मुलांच्या शारीरिक क्षमतेबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 'स्पोर्ट्झ व्हिलेज'च्या 14 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणात 11...
Continue reading
येड्याचा बाजार की नादच खुळा? Petrol टंचाईच्या अफवांनी नागरिकांचे तीनतेरा वाजले; कुणी बाईक बैलगाडीतून आणली तर कुणी जीपमध्ये टाकी!
मिडल इस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण...
Continue reading
महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेल्या तीन आत्महत्यांच्या घटनांनी राज्यभरात हळहळ उडाली आहे. बीड, पिंपरी आणि नागपूर या जिल्ह...
Continue reading
डोंबिवली पश्चिमेतील राजनगर परिसरात एका थरारक घटनेने नागरिकांना हादरवले आहे. पगार न मिळाल्याच्या संतापातून एका डम्पर चालकाने ठेकेदार मालकाची कार डम्परन...
Continue reading
नाशिक: अशोक खरात प्रकरण राज्यभरात खळबळ उडवणारे ठरले आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अत्याचार प्रकरणाने सामाजिक माध्यमांवर एक मोठा तु...
Continue reading
बाळापूरमधील नागरिकांनीही बंदाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
read also : https://ajinkyabharat.com/sir-c-v-raman-walking-science-demonstration-inaugurated-in-murtijapur-high-school/