गेल्या अनेक वर्षेपासून थेट बिहारसाठी रेल्वे गाडी सुरु करण्याची
मागणी अकोला व परिसरातील प्रवाश्यांनी रेल्वेमंत्री यांचेकडे
निवेदनाद्वारे केली होती. गाडी क्र. २२३५८/५७ गया – एलटीटी
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी पश्चिम विदर्भातील
अकोला जंक्शन मार्ग बिहार दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू
झाल्याने अकोला व परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय झाल्याने
प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग मार्गे ही सेवा सुरु झाली आहे,
ज्यामुळे उत्तर प्रदेश व बिहारकडे थेट जाण्यासाठी दीर्घकाळा
पासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई ते हावडा
मार्गावर १,९६५ किमी अंतर असलेले भुसावळ- अकोला –
बडनेरा – वर्धा मार्गावरून उत्तर प्रदेश किंवा बिहारला थेट रेल्वे
सेवा नव्हती. या अगोदर मुंबईहून भुसावळ व वर्धा नागपुर मार्गे
बिहारला – जाणारी ही रेल्वे सेवा होतीं. आता मात्र या गाडीमुळे
पश्चिम विदर्भातील अकोला, व भुसावळ मार्गे थेट बिहार राज्यात
जाण्यासाठी सोय झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/35-buses-running-in-akola-section-taklya-bhangarat/