सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद
त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर
आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे
Related News
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!देशभरातील कोट्यवधी भा...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली
गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे
करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र
ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी
कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या
राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी
रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये पावसाने सर्व
विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी
शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि
भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी
मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि पिकांचे नुकसान झाले झाले.
सुमारे 15,000 रुपये प्रत्येकाला देण्याची मागणी केली होती.
त्रिपुरा प्रदेश काँग्रेसने सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत
पूरग्रस्तांना पुरेशी मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप
विरोधकांनी केला. यासाठीत्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
यामध्ये शेतकरी, मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि
पुरामुळे जीवन गमावलेल्या इतर कामगार वर्गाच्या लोकांना योग्य
नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलकांनी राज्य आणि
केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांच्या या तीव्र विरोधानंतर
त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्रिपुराचे
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली.
माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून
बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25
कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी
पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी
केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar/