९ मे २०२५ | नवी दिल्ली
भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम’ (NFSA) अंतर्गत देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द होऊ शकतं.
सरकारच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वापरात न आलेले रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ मानले जाते.
म्हणजेच, जर एखाद्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून आपल्या रेशन कार्डवर शिधा उचलला नसेल,
तर त्यांचे कार्ड थेट बंद करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा रेशन मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागतो.
हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे किंवा ज्यांनी स्थलांतर केले आहे, त्यांनी आपल्या कार्डाची स्थिती वेळोवेळी तपासावी.
रेशन कार्डसाठी पात्रता सरकारने निश्चित केली आहे आणि ती पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.
पात्र असलेल्या व्यक्तींनी स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देताना नियमांचे पालन झाले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.
त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे रेशन न उचलणे ही मोठी चूक ठरू शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/adoption-nor-ran-hoil/