श्रीक्षेत्र कोडोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी विकास समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच लक्षीबाई इंगोले
यांच्या अध्यक्षेखली दि १२ जून ला नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजनची पहिली सभा घेण्यात आली यावेळी ग्राम
कृषी विकास समितीचे सदस्य तथा उपसरपंच गजानन राऊत,माजी पोलीस पाटील सुरेश पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Related News
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
यावेळी समितीचे पदसिद्ध सहसचिव तथा कृषी सहाय्यक आर जी महींद्रे आणि एस जी पवार यांनी नानाजी देशमुख कृषी
संजवनी प्रकल्पा बद्दल संपूर्ण माहिती दिली त्यामध्ये मशाल फेरी,गाव नकाशा महिला सभा,प्रभात फेरी, शिवार फेरी
अंतिम आराखडा मंजूरी करिता ग्रामसभा हे सर्व कार्यक्रम चार दिवसात करावे लागणार असून सार्वजनिक आणि वैयक्तिक
योजना शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पातून मिळणार आहे.
त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले कार्यक्रमाला महिंद्र भगत,
सुd सुदाम तायडे,देवराव शिंदे,सुधाकर चव्हाण,धीरज पवार,अशोक उडाखे, सतिष देशमुख,गोपाल भवाळ ,गजानन देशमुख,
कांन्हा भवाळ,शंकर उडाखे,किशोर राठी, बाबाराव तायडे,रमेश लोंढे,गजानन पवार,गुलाब भगत,
प्रफुल सिरसोदे,सचिन चव्हाण यादी शेतकरी उपस्थित होते.