ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला
सिंधुदुर्ग : कट्टर शिवसैनिक रामू विखाळे यांच्यासह पत्नी – माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे
यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. विखाळे हे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार मानले जात. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर,
Related News
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
पंढरपूर दिनांक सहा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढी महापर्वता
निमित्य 15 लाखांवर विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत
शनिवारी पंढरीस दाखल झाले इस...
Continue reading
"युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या" – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना...
Continue reading
युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत
विश्वासू साथीदार आणि कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला.
कलमठ ग्राम पंचायत सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, बूथ प्रमुख विनय हडकर,
शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर, निनाद विखाळे आणि जवळपास २०० शिवसैनिकांनी रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला.
वैभववाडीतील ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील
यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य
कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला.
भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या स्टेटसची चर्चा सुरू आहे.
म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल, तर माणसंच काय जनावरं पण विश्वास टाकतात.
यावर मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. म्होरक्या उद्धव ठाकरे असून उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या सहकाऱ्यांना आता
कळत असल्यामुळे त्या माणसाला स्वतःच्या भावाला, घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली, तेवढी केव्हाही झाली नव्हती.
त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. स्वतःचं भविष्य घडवू शकले नाही,
ते दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार, अशी टीका मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
More update click here : https://ajinkyabharat.com/nagpurat-punha-ekda-saam-hardik-anani-suryakumar-khenar-saam-kavha/