लाखपुरी | १८ जून
मुर्तिजापूर तालुक्यातील खुदांवपुर येथील शेतकरी गजानन भगवान गवई यांच्या शेतात शासनाच्या माध्यमातून बांधण्यात
आलेला बंधारा अवघ्या एका महिन्यातच पावसात वाहून गेला. निकृष्ट दर्जाचे बांधकाम,
Related News
Anupamaa 21 February 2026 Update : 5 थरारक ट्विस्ट्स ज्यांनी कोठारींचा आनंद ढवळून टाकला!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: वजन कमी आणि आरोग्य सुधारण्यासाठी!
‘O’Romeo ने आठवड्याच्या आठव्या दिवशी कमावले 2.25 कोटी; ‘अस्सी’ सुरूवातीस फक्त 1 कोटी!
Bigg Boss Marathi 6 Voting Trends : या आठवड्यात धोक्यात कोण?
“AI दिल्लीची वाहतूक सुटवू शकत नाही” – ऋषी सुनक
AI क्रांती भारतात: मायक्रोसॉफ्टचा 50 अब्ज डॉलर्सचा प्रकल्प, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा – महावितरणकडून स्पष्टता
वजन कमी करायचे आहे का? गव्हाच्या पिठाऐवजी या आरोग्यदायी पिठांचा समावेश करा
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार?
योग्य पेचेस न लावणे आणि केवळ मातीचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बंधाऱ्याच्या खराब कामाविरोधात गवई यांनी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रार केली,
मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार थेट उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे दाखल केली आहे.
“ठेकेदारावर कारवाई करा, बंधारा दुरुस्त करा!” – शेतकऱ्यांची मागणी
या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्या मीनल नवघरे यांनी देखील शासनाकडे संबंधित
ठेकेदारावर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही
शेतकऱ्यांची तक्रार असूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाची
पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-masterplon-ughd-mahavikas-agadil-bade/
