बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या
ग्राम जनूना (पुनर्वसन) येथील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत,
Related News
माणसं महत्त्वाची की कबुतरं? दादर कबुतरखाना प्रकरणी मनसेचा कोर्ट निर्णयाला पाठिंबा
मुंबई : दादर कबुतरखाना बंदी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली भूमिका स्पष्ट केल...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसानेहजेरी लावली असून...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्य...
Continue reading
मनसे तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट
व मनविसे चे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांच्या नेतृत्वात
अनेक ग्रामस्थांनी स्वतःला मातीत गाडून घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे,
तर रोशन जाधव, दीपक खराटे, सरपंच नितीन वाकोडे, सचिन पाटील चांभारे,
विकी लहरिया, अमर उमक, ग्राम पंचायत सदस्य ईश्वर वाळेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलन करत आहेत.
रस्त्यासंबंधी संबंधीत अधिकारी जोपर्यंत लेखी स्वरूपात
कामाबद्दल माहिती देऊन काम सुरु होत नाही
तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
जनुना गावातून जाणारा मुख्य रस्ता
अर्थात महान पातूर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याची पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्ता प्रलंबित असून
येथील नागरिकांना ये जा करण्याकरीता नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
रस्त्याची चाळणी झाल्यामुळे रस्ता अपघातांना निमंत्रण देत असतो,
अश्या परिस्थितीत जीवित हानी होण्याचे नकारता येत नाही.
काही महिन्यांअगोदर मुर्तिजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार
यांनी सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून गावात फलक लावले
मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले आहेत.
गावातली नागरिकांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी आता हा रस्ता रोखून धरला आहे.
यांच्या मागणीची दखल घेत प्रशासन यावर तोडगा काढेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/this-is-the-time-for-you-and-me-to-come-together/