राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकेचा अपघात तीन दिवसांपूर्वी झाला होता.
यादरम्यान मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जामनेर
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
येथून यवतमाळकडे परत असताना अकोला मुर्तिजापूर महामार्गावर अपघात झाला.
त्यात ४ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार होत आहेत.
यामध्ये जखमी झालेले चालक अनिल ओंकार मडपासे ,SPU युनिट पोलिस कर्मचारी फहीम खान प्रफुल्ल वाळके
गौतम नाईक या चौघांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत माहिती कळताच मंत्री श्री. राठोड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस केली.
मंत्री श्री. राठोड यांना पुढील कार्यक्रमासाठी जामनेर येथे सोडून हे
वाहन यवतमाळकडे परतत असताना मुर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला.
Read Also : https://ajinkyabharat.com/jai-bajrang-exercise-shachacha-rural-revolution/