पातुर-नंदापूर: सिंचन विहिरीचे पैसे अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांची तातडीची चिंता; निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना हाक
पातुर, अकोला: मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी खोदण्याची योजना शासनाने जाहीर केली होती. या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला. 2023-24 मध्ये शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले, परंतु अद्याप देयके मिळालेली नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे.शेतकऱ्यांनी आपली संपत्ती, दागिने, उसनवारी व सावकारांकडून पैसे गोळा करून विहिरीच्या बांधकामावर खर्च केला होता. मात्र 15-16 महिन्यांनंतरही देयक न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक तंगी निर्माण झाली आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे शेतीला मोठी हानी झाली आहे आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाची आशा नाही.
शेतकऱ्यांनी निवेदन दिले
शेतकऱ्यांनी 19 सप्टेंबर रोजी पातुर-नंदापूर येथे गट विकास अधिकारी, पंचायत समिती अकोला, पालकमंत्री आकाश भाऊ पुंडकर, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी स्पष्ट केले :
Related News
साताऱ्यातील घरकुल वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा शब्द; शेतकरी कर्जमाफी, मोफत वीज आणि ‘लखपती दीदी’ अभियानाबाबतही महत्त्वाच्या घोषणा
सातारा : राज्यातील लाखो गरीब आणि गरज...
Continue reading
मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी; राहुल गांधींबाबत मुख्यमंत्र्यांची भाषा अयोग्य, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
Sharad Pawar यांनी देशातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परि...
Continue reading
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचत, वर्क फ्रॉम होम आणि सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर महा...
Continue reading
महाराष्ट्रातील पोलीस दलासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीमध्ये के...
Continue reading
पंजाबच्या राजकारणात शुक्रवारी मोठी खळबळ उडाली, जेव्हा राज्यातील मंत्री संजीव अरोरा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी Enforcement Directorate
Continue reading
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य...
Continue reading
पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक आणि धक्कादायक वळण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) 206 जागांवर व...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
सिंचन विहिरीच्या बांधकामाचे पैसे ताबडतोब हस्तांतरित करावेत.
अर्थिक तंगीमुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात येऊ शकतो.
जर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले, तर जवाबदार अधिकारी व शासन राहतील.
शेतकरी विलास गुल्हाने, सुरज लाखे, निलेश आव्हाळे, लक्ष्मण आगळे, संतोष गवळी आणि इतर लाभार्थी हजर होते. त्यांनी सांगितले की, सिंचन विहिरीत गुंतवलेला पैसा परत मिळणे अत्यावश्यक आहे आणि अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी.
शेतकऱ्यांची विद्रावक परिस्थिती
शेतकऱ्यांनी म्हटले: “आम्ही विहिरीच्या बांधकामासाठी आपले दागिने, उसनवारी व सावकारांकडून पैसे गोळा केले. आता आपल्याला देयके मिळणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर आमच्या कुटुंबाचा जीवन निर्वाह धोक्यात येईल.”यावेळी शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीच्या देयकांच्या तातडीने हस्तांतरणासाठी गंभीरपणे मागणी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/asia-cup-2025-team-indiacha-super-4-mohimecha-vaapatrak/