अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली
Related News
रोनाल्डोच्या एका चाहत्याने शहरभर पोस्टर्स लावून QR कोडद्वारे ७ रुपयांचे डोनेशन मागितले. दोन दिवसांत १,२०० रुपये जमा करून त्याने रोनाल्डोच्या विजयासाठी...
Continue reading
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्र...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
Microsoft कर्मचाऱ्याचा खळबळजनक आरोप; राजीनामा देत कंपनीची 'सीक्रेट फाईल' उघड, AI सेवांवर गंभीर प्रश्न
जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक अस...
Continue reading
व्हेनेझुएलात भारतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; शवातून हृदय, किडनी, फुफ्फुसासह 21 अवयव गायब
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एका भारतीय खलाशाच्य...
Continue reading
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात? 7.7 अब्ज युनिट वीज निर्माण करणारा 'वॉटर बॉम्ब' तयार; ईशान्य भारतावर संकटाची भीती
नवी दिल्ली : चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या य...
Continue reading
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
WhatsApp चे 7 मोठे बदल! मोबाईल नंबरशिवाय चॅटिंगसाठी Username फीचरची सुरुवात
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वा...
Continue reading
जो पाणी अडवेल त्याचे हात कापू; सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी, भारताच्या भूमिकेनंतर नवा वाद
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील
Continue reading
8वा वेतन आयोग: 2.57 फिटमेंट फॅक्टरचा धक्का? किमान ₹69,000 पगाराचे स्वप्न धोक्यात, जाणून घ्या संपूर्ण गणित
आठव्या वेतन आयोगात 2.57 किंवा 2.86 फिट...
Continue reading
43-इंचाचा Google TV गुपचूप ऑर्डर! 'मला कार्टून पाहायचं होतं' म्हणत चिमुकल्याचा भन्नाट प्रताप; VIDEO तुफान VIRAL
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा स्मार्ट...
Continue reading
आणि विविध किल्ल्यांची व पवित्र नद्यांची माती जलकलशात एकत्र करून विसर्जित केली.
पर्यावरण रक्षणासाठी मोठे पाऊल
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी
हे पर्यावरणासाठी घातक ठरत असून, लवकरच कडक नियम अमलात आणण्यात येणार आहेत.
कलश यात्रेतून सामाजिक संदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील किल्ल्यांची आणि नद्यांची माती एकत्र करून संवेदनशीलता
आणि एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. मंत्री नाईक यांनीही या उपक्रमात सहभाग घेत महाआरती केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
उद्योगांतील प्रदूषण नियंत्रणासाठी लवकरच येणाऱ्या नियमांमुळे संपूर्ण राज्यात पर्यावरणीय शिस्त निर्माण होईल, अशी अपेक्षा मंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/st-basamadhila-pravashanchaya-surakshecha-question/