मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक
बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजप
नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले. ते म्हणाले,
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार
आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे.
बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले
नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या
हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि
घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण
काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. सरकार अन् देवेंद्र फडणवीस
यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी जातात
जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात
घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ
नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही
सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु. आमचा
समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या
समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण
हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर
आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा
लोकच करणार आहे. लोकांना आता राजकीय लोक नाही. त्यांच्याशी
आम्हाला काही घेणे देणे नाही. आम्ही आमच्या मुलांचे भविष्य पाहू.
मराठा समाजाने काय पाप केले? तुम्ही त्यांना ७० वर्षांपासून आरक्षण
देत नाही. ते लोक खूप खुन्नस करत आहे. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातील
नेत्यांशी ते खुन्नस करत आहे. इतके मुळावर उठण्याची काहीच गरज नव्हती,
असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत
आज अंतरवाली सराटी मध्ये महत्वाची बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत
कोणाला निवडून आणायचे किंवा कुणाला पडायचे की, स्वतःचे उमेदवार उभे
करायचे हा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/thackeray-gatachaya-shiv-sena-paksala-reformed-torch-election-symbol/