देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण
धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची
वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या
Related News
‘मामा-भाचाचा डोह’ ठरत आहे मृत्यूचा सापळा; तेल्हारा येथील युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू
नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या
धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या
वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला
प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले
असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.
चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत
आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना
करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ
व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक
विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा
पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के
खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात
अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय
होणार आहे. भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ
इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार
2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार
आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी
युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात
लक्षणीय घट होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-and-cm-shindenchi-closed-door-discussion/