देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण
धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची
वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या
Related News
Cannes 2026 मध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज; साडी-प्रेरित गाऊन आणि नथीतून जिंकली मने
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Cannes Film Festival 2...
Continue reading
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी डिनर हवेय? ‘कोल्ड क्विनोआ सॅलड’ ठरू शकते परफेक्ट पर्याय
उन्हाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही मोठा बदल होतो. तापमान वाढू लागले की जड, तेलक...
Continue reading
Cannes 2026 आधी ऐश्वर्या रायच्या पोस्टरवरून सोशल मीडियात चर्चा; L'Oréal Paris ने दिले खास उत्तर
Cannes Film Festival 2026 सुरू होण...
Continue reading
विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णनच्या लूकची चर्चा; ऐश्वर्या रायच्या 2000 मधील स्टाइलशी सोशल मीडियावर तुलना
तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
दिवसाची हेल्दी सुरुवात हवीय? नाश्त्यासाठी ट्राय करा हे 6 हाय-प्रोटीन डोसा रेसिपीज
नाश्त्यात ट्राय करा हे 6 हाय-प्रोटी...
Continue reading
Sonia Gandhi यांना गुरुग्राम येथील Medanta Hospital मध्ये दाखल करण्यात आल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्...
Continue reading
Gold Rate : सोन्याच्या बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम, नवा दर काय?
सोन्याच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याने देशभरातील सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्...
Continue reading
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
पोह्यासोबत जलेबी! ‘या’ शहराची आहे जगप्रसिद्ध नाश्त्याची ओळख; इतिहास जाणून थक्क व्हाल
पोहा-जलेबीचा भन्नाट कॉम्बिनेशन; इंदूर की भोपाळ? नेमकं कोणत्या शहराची खासियत?
पोहा-जलेबीचा भन्...
Continue reading
संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू
नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या
धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या
वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला
प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले
असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.
चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत
आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना
करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ
व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक
विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा
पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के
खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात
अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय
होणार आहे. भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ
इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार
2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार
आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी
युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात
लक्षणीय घट होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-and-cm-shindenchi-closed-door-discussion/