महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न,
पाणीटंचाई, आणि महागाई यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत,
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. पाणीटंचाईच्या समस्यांवर
उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांना उत्तर देताना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची
अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, पाणीटंचाईच्या समस्येवर जलसंपत्ती विकास योजनांचा आढावा घेतला
जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थविषयक निर्णय आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित केले जाईल,
असे आश्वासन दिले. विधिमंडळाच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, कारण अनेक गंभीर समस्यांवर चर्चा होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shetkaryas-suicide-is-a-heart-wrenching-incident-of-sustainable-measurement-and-loan-marketing-system/