एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे,
त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. “उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही
हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील”
Related News
रोनाल्डोच्या एका चाहत्याने शहरभर पोस्टर्स लावून QR कोडद्वारे ७ रुपयांचे डोनेशन मागितले. दोन दिवसांत १,२०० रुपये जमा करून त्याने रोनाल्डोच्या विजयासाठी...
Continue reading
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्र...
Continue reading
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांच्यात सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. कायंदेंच्या इशाऱ्यानंतर कामराने दिलेलं सडेत...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
एकनाथ शिंदेंच्या मास्टरस्ट्रोकने सचिन अहिर उपसभापती, ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी आणि अनपेक्षित घडामोड...
Continue reading
सचिन अहिरांचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 4 राजकीय समीकरणांचा उलगडा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी आणखी एक मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. शिवसेना...
Continue reading
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामागील 'गोऱ्हे पॅटर्न' नेमका काय आहे? पक्षांतरबंदी कायद्याशी त्याचा संबंध, नीलम गोऱ्हे यांचे उदाहरण, उद्धव ठ...
Continue reading
ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी, वरळीतील बदलते राजकीय सम...
Continue reading
WhatsApp चे 7 मोठे बदल! मोबाईल नंबरशिवाय चॅटिंगसाठी Username फीचरची सुरुवात
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वा...
Continue reading
सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशानंतर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढल...
Continue reading
“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले.
मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?.
आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड,
पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?.
हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना माहित आहे” अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे माजी मनसे
आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “पेरलेलं कधी कधी उगवतं.
मात्र उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती. ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग” असं राजू पाटील म्हणाले.
ठाण्याच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली
असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
हे पद सेवेसाठी नाहीतर मेवा खाण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “आमची सर्वांची अपेक्षा होती
की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे, आणि ते असते तर आगरी समाजाला
ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद
आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही
तर पालकमंत्री असताना काय होणारे?” अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
“थोड्या आमच्या अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं धरण फक्त घोषणा झाली.
मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही
त्या रागापोटी हे ट्विट केले आहे” असं राजू पाटील म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/jain-monks-sermon-at-vatsalyadham-old-age-home-dalambi/