मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अंदाजे 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात दरोडेखोरांनी लंपास केले.
Related News
IAS तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! शाळांच्या 50 मीटर परिसरात वडापाव, समोसा, बर्गरसह जंक फूड विक्रीवर बंदी; राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल
महाराष्ट्रातील व...
Continue reading
मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी, राज्याच्या राजकारणात खळबळ
भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्य...
Continue reading
Gold Rate Today 30 July 2026 : सणाआधी सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये; चांदीही झाली स्वस्त
Continue reading
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स; 5 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, नेमकं काय आहे 2009 चं वसंत डावखरे प्रकरण?
...
Continue reading
Share Market : आज या 16 शेअर्सवर राहणार बाजाराची नजर! दमदार Q1 निकालांमुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी?
भारतीय शेअर बाजारात आजच्या (30 जुलै 202...
Continue reading
Kangana Ranaut Controversy: ‘जनरेशन गटर’ म्हणत कंगना रणौतची तरुण महिलांवर टीका; सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Kangana Ranaut Controve...
Continue reading
Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत; रस्त्यांवर पाणी, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Nagpur Rain ...
Continue reading
मिक्सर सतत होतोय खराब? स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी मिक्सरमध्ये वाटण्याची चूक करू नका; मोटर आणि ब्लेडचं होऊ शकतं मोठं नुकसान
Kitchen Tips : आजच्या ...
Continue reading
Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तान, मलेशिया आणि इतर देशांतून सोशल मीडिया अकाउंट सक्रिय; सायबर सेलचा मोठा खुलासा
Continue reading
या धक्कादायक घटनेनंतर घरमालक अशोक नामदेवराव बोळे (वय अंदाजे 60) यांना ताणामुळे
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर हातगाव गावासह मूर्तिजापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असला तरी चोरट्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नाही.
मूर्तिजापूर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे व घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता व भीती पसरली असून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चोरटे जणू पोलिसांना खुलेआम आव्हान देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या घटनेनंतर पोलिस प्रशासनावर त्वरित कारवाई करण्याचा दबाव वाढला असून,
स्थानिक नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यासाठी सतर्क गस्त,
सीसीटीव्ही यंत्रणा व विशेष पथक स्थापनेची मागणी केली आहे.