राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे.
पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.
केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जाता येईल.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटामधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत निवड झालेल्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर आपली झेप सिद्ध केली आहे.
...
Continue reading
मुलांसाठी Railway च्या नियमात बदल — पालकांना आता जागा हवी आहे की नाही हे सहज ठरवता येणार
भारतीय Railway प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देत सतत नियम आणि...
Continue reading
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित...
Continue reading
Bihar CM 2025 एक्झिट पोलनुसार नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धोक्यात, म...
Continue reading
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा प्रारंभ झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानराज माऊली भजनी व पिंपळखुटा गावकऱ्यांच्या वतीने ...
Continue reading
भाजपमध्ये प्रवेश थांबला, महेश गायकवाड शिंदे गटात पुन्हा घरवापसी
कल्याण-पूर्वच्या राजकारणात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तया...
Continue reading
सावरा येथे भरारी महिला ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न
अकोट, 4 नोव्हेंबर 2025 – ग्राम विकास व पंचायतराज विभाग, UMED, महाराष्ट्र राज्य, ग्रामीण...
Continue reading
पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, अतुल देशमुख यांनी शिवसेनेत केला प्रवेश
पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शरद...
Continue reading
पातुर नंदापूरमध्ये २२५ वर्षांची परंपरा जपून भरत भेट कार्यक्रम उत्साहात पार पडला
पातुर नंदापूर येथील भरत भेट कार्यक्रम हा स्थानिक परंपरेचा एक अत्यंत महत्...
Continue reading
सासूच्या निधनानंतर सूनेनं घेतला अखेरचा श्वास, छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर परिसरात मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली.
Continue reading
माथेरानची राणी परत धावायला सज्ज! मान्सून संपताच मिनी ट्रेनची पुन्हा सुरूवात पर्यटकांचा आनंद दुणावला
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व निसर्गमय टेकडी स्थानांपैकी एक असलेल्या
Continue reading
प्रतिक्षा संपणार? आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; महापालिका निवडणुकींच्या बिगुलाची शक्यता
निवडणूक हा शब्द उच्चारला की लोकशाहीची खरी परीक्षा, ज...
Continue reading
या महत्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी
भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली आहे.
या योजनेचे शासकीय परिपत्रक निघाला आहे.
त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची इत्थंभूत माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा
यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन
पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
काय आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे;
निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार;
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे.
यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे;
लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न है अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे;
या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत
अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही;
ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही
Read also: https://ajinkyabharat.com/modis-dreams-fell-apart-nana-patole/