अकोला, दि. २३: गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना देत
अनुकरणीय कार्य उभे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने
Related News
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
सौ. शा. वा. नाईकवाडे गोसेवा धाम येथे आयोजित जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यक्रमाला आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, सुभाष जैन,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए. एन. अरबट आदी मान्यवर उपस्थित होते.
गोशाळांचे आदर्श कार्य उभे करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गोशाळांचे शास्त्रोक्त व्यवस्थापन हे
आवश्यक असून पशुसंवर्धनाला संशोधनाद्वारे अधिक प्रगत करता येईल.
इतर जिल्ह्यांतील आदर्श प्रयोगांचा अभ्यास करून आपल्या जिल्ह्यात ते आत्मसात करावेत.
तसेच, जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांत
औषधसाठ्याची कमतरता भासू नये, यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.
आयोगाचे पुढील उपक्रम
आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले की, तालुकास्तरीय गोआधारित शेती
प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येईल. गोशाळांचे पर्यवेक्षण
आयोगाकडून सातत्याने केले जाते. सध्या जिल्ह्यात ३२ गोशाळा आहेत,
त्यापैकी २३ गोशाळा आयोगाकडे नोंदणीकृत आहेत.
उर्वरित गोशाळांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाची स्थिती
जिल्ह्यात २ लाख ३३ हजारहून अधिक गोवर्गीय पशुधन असून,
गोशाळा व्यवस्थापन, देशी गोवंश संवर्धन, अनुवांशिक सुधारणा, आहार व जागा व्यवस्थापन,
गोठा स्वच्छता यांसारख्या विषयांवर कार्यशाळेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सहभाग व मार्गदर्शन
कार्यशाळेत नोंदणीकृत गोशाळांमधील प्रत्येकी दोन संचालकांनी सहभाग घेतला.
डॉ. प्रवीण बनकर, डॉ. ए. एच. कोडापे, आणि
डॉ. सूर्यवंशी यांनी विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय बाबींवर मार्गदर्शन केले.
समारोप
कार्यशाळेच्या माध्यमातून गोशाळांचे शास्त्रोक्त व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल,
अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जिल्हा प्रशासन व गोसेवा
आयोगाने याकरिता आवश्यक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/sanjay-gandhi-and-shravan-bal-yojana-rokhlele-grant-should-be-given-immediately/