नवी दिल्ली, ८ मे २०२५ – देशातील सद्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना एक महत्त्वाचे पत्र पाठवले आहे.
या पत्रात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचा आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Related News
Share Market : आज या 16 शेअर्सवर राहणार बाजाराची नजर! दमदार Q1 निकालांमुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी?
भारतीय शेअर बाजारात आजच्या (30 जुलै 202...
Continue reading
Kangana Ranaut Controversy: ‘जनरेशन गटर’ म्हणत कंगना रणौतची तरुण महिलांवर टीका; सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Kangana Ranaut Controve...
Continue reading
Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत; रस्त्यांवर पाणी, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Nagpur Rain ...
Continue reading
मिक्सर सतत होतोय खराब? स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी मिक्सरमध्ये वाटण्याची चूक करू नका; मोटर आणि ब्लेडचं होऊ शकतं मोठं नुकसान
Kitchen Tips : आजच्या ...
Continue reading
Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तान, मलेशिया आणि इतर देशांतून सोशल मीडिया अकाउंट सक्रिय; सायबर सेलचा मोठा खुलासा
Continue reading
CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश; महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द होणार
CJP Protest : ...
Continue reading
सेकंड हँड कारचे मायलेज खरे की खोटे? ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत; कार खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
Used Car Buying Tips : स...
Continue reading
Maruti Brezza Facelift: मारुती ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
भारतीय कार बाजारात SUV सेगमेंटची...
Continue reading
E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरी अडचणीत? मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत! फेकून देण्याऐवजी बनवा हे 4 स्वादिष्ट पदार्थ; झटपट जाणून घ्या रेसिपी
भारतीय घरांमध्ये जेवण बनवल्यानंतर थोडीफार भाजी उरणे ही अगदी सामान्य गोष्ट...
Continue reading
गृह मंत्रालयाकडून पाठवलेल्या पत्रात गरज पडल्यास तातडीने आपत्कालीन सामुग्री खरेदी
करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच नागरी संरक्षण कायदा १९६८ मधील कलम ११ अंतर्गत
आपत्कालीन अधिकारांचा वापर करून नागरिकांचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या कार्यवाहीसही अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पाकिस्तान सीमेवरील आणि देशातील महत्त्वाच्या
विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेतला. या हालचाली युद्धजन्य वातावरणात देशाची अंतर्गत तयारी अधिक बळकट करण्याच्या दिशेने असल्याचे स्पष्ट होत आहे.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, स्थानिक प्रशासनाने नागरी सुरक्षेची उपाययोजना राबवताना मॉक ड्रिल, सायरन
प्रणाली, ब्लॅकआउट, आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांचे नियोजन यावर भर द्यावा. यामुळे युद्धजन्य किंवा
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे रक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chen-stealing/