पत्रकार परिषद घेत पत्नीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशासह राज्यात
भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याचे बघायला मिळाले आहे.
Related News
बाळासाहेब Thackerayचे स्वप्न पूर्ण होणार? उद्धव-राज Thackeray यांची युती निश्चित, संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात च...
Continue reading
निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठा भूंकप, Ajit दादांना झटका, पक्षप्रवेशाचा वेग वाढला
Continue reading
एकीकडे निकालांची धामधूम, तर दुसरीकडे Raj ठाकरे अॅक्शन मोडमध्ये: मुंबईत काय घडत आहे?
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना, मनसे अध्यक्ष
Continue reading
अखेर, अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण! प्रा. प्रमोद वामनराव तसरे, भोवते लेआउट, अमरावती, यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात आचार्य पदवी...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
शिवसेना–मनसे युतीवर शिक्कामोर्तब? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? पण काँग्रेसचं काय होणार – ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात...
Continue reading
Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज–उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी स्पष्ट केला टायमिंग
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या ...
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
सुनील तटकरे vs शिंदे शिवसेना आमदार, रायगडमध्ये तणावपूर्ण संघर्ष
मुंबई – रायगड जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका महत्त्वाच्या घडामोडीने चर्चेचा केंद्रबिंदू...
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
अशातच राज्यात बहूचर्चित असलेल्या अमरावती मतदारसंघात देखील
महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना त्यांच्या दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे.
आज अमरावतीत नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली.
“पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो.
तसेच पराभवाची कारणे शोधण्यासाठी आम्ही विश्लेषण सुरू केले असून पुढे आत्मचिंतन करू”,
अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
निवडणूक काळात आपल्याच लोकांनी आपला घात केला.
तसेच सगळ्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या,
असा आरोपही रवी राणा यांनी कुणाचे नाव न घेता यावेळी केलाय.
मात्र त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्याकडे तर नाही ना,
असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
भाजप नेत्यांनी आपआपल्या परीने सगळ्यांनी काम केलेत, त्यांचे आभार मानतो.
महायुतीमध्ये बच्चू कडू नव्हते.
मात्र, आता लोकं खोके, वसुली, हा सगळा हिशोब मागणार आहे.
चोऱ्या करणे, वसुली करणे, पैसे घेऊन राजकारण करणे इत्यादिसह मला काय काय मागणी झाली,
प्रहारचा उमेदवार कसा उभा केला, कुठून वसुली केली,
याचे सगळं हिशोब माझ्याकडे आहे.
पुढे अमरावतीत मुस्लिम समाजाचा आमदार होईल अशी स्थिती आहे.
या तोडीबाजाचा हिशोब अचलपूरची जनता घेईल.
असा इशाराही आमदार रवी राणा यांनी
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना देत हे आरोप केले आहेत.
Read also: भाजपने महाराष्ट्रासह चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले ! (ajinkyabharat.com)