मुंबई :
वरळी-शिवडी प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक रहिवाशांनी
“आधी पुनर्वसन, मगच रस्ता बंद” असा ठाम आग्रह धरला होता.
Related News
14
Jul
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
14
Jul
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
14
Jul
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
14
Jul
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूरी शेतशिवारात शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात
जाणूनबुजून तणनाशक फवारून सव्वा एकरावरील सोयाबीन पीक नष्ट केल्याची घटना घडली आहे.
या प्रकर...
14
Jul
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला
राज्यातील परमिटरुम बार वर राज्यशासनाने १०% वॅट टॅक्स वाढ आणि एक्साईज ड...
14
Jul
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
विधान सभेचे अध्यक्ष आरोपींना ऍडजेस्ट झाले असल्याचा आरोप UBT चे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहेय.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटवर असलेल...
14
Jul
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
बिहारमध्ये 'बिहार बंद' दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचार वॅनमध्ये कन्हैया कुमार आणि पप्पू यादव
यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्...
14
Jul
आयुष्मान कार्डमुळे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!
आयुष्मान भारत योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळतो.
सीएससी केंद्र, pmjay.gov.in किंवा मोबाईल अॅप द्वारे कार्डसाठी अर्ज करता य...
14
Jul
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
देवरी प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमा ही अध्यात्मिक क्षेत्रातील पवित्र मानले जाते त्यानिमित्तानेश्री सत्यसाई सेवा
समिती सेवा स्वरूपामध्ये पूर्ण जगामध्ये काम कर...
14
Jul
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र पासून तर मराठवाडा,
पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भात व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ
आता उघड...
14
Jul
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
सततच्या पावसामुळे अकोला शहरातील भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत...
12
Jul
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
मात्र, आता हा अडथळा दूर झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री आशिष
शेलार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, एमएमआरडीए त्या ठिकाणीच सर्व १९ इमारतींचे पुनर्वसन करणार आहे.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, एमएमआरडीए, मुंबई महापालिका व एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार यांनी रहिवाशांचा मुद्दा ठामपणे मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात यश आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pranayat-durchaivi/