मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्ये
तुफान गर्दी होत आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करताना
असुरक्षित आणि भितीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान
Related News
प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणा...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
किआचा मेगा प्लॅन! भारतात येणार EV, हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG कारची नवी फौज; ऑटो बाजारात वाढणार स्पर्धा
भारतीय ऑटोमोबाईल बाजार झपाट्याने बदलत अस...
Continue reading
अंतिम संस्काराचा व्हिडिओ पाठवा... ५१०० रुपये पाठवले, पण वडिलांच्या अखेरच्या प्रवासालाही तिन्ही मुली गैरहजर; सोनीपतची घटना हेलावणारी
हरियाणातील सोनीपतमध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ७...
Continue reading
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला थेट सवाल; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाविरोधात जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादाची ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
कामाच्या ठिकाणी सरकारकडून पुरेशी सुरक्षा मिळावी या
मागणीसाठी महाराष्ट्रातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर
जाणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिल्याचे दिले
आहे. या योजनेमुळे बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत
आहे. दरम्यान मारामारीच्या हिंसक घटना देखील घडत आहेत.
बँकांमध्ये काम करणे असुरक्षित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या
सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील बँक कर्मचारी
शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी संपावर जाणार आहेत. युनायटेड
फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. ही नऊ बँक
युनियनची संघटना असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. राज्याच्या
विविध भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक
कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना
घडल्या आहेत. त्यामुळेच आम्ही एकदिवसीय संपावर जाण्याचा
निर्णय घेतला आहे. योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी
सरकारने बँकांना पुरेशी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध
करून द्यावेत, अशी मागणीही यूएफबीयूचे राज्य संयोजक देविदास
तुळजापूरकर यांनी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sea-whistle-uppower-code-of-conduct-breached-667-complaints/