२७ कोटींची मालमत्ता जप्त
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५
ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Related News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनिव्हामधील ७८व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीला नवी दिल्लीहून व्हर्च्युअली संबोधित केल्यानंतर,
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदानॉम गेब्रेयेसस ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकतेच एका अल्पवयीन मुलाला भारताविरुद्ध जासूसी व देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी
असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बातमीनंतर प...
Continue reading
पुणे – राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर
आल्यानंतर आता संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप...
Continue reading
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि ...
Continue reading
मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट ...
Continue reading
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या
सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक मा...
Continue reading
रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोस...
Continue reading
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डोंगराळ
भागांपासून मैदानांपर्यंत जोरदार पावसाची आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वि...
Continue reading
मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवा...
Continue reading
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असे...
Continue reading
अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात...
Continue reading
अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण
भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.
मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाच...
Continue reading
१५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल अॅपवर
एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी
निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत
अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.
किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे
सी-व्हिजिल अॅप हे कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड
करता येते. या अॅपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत
तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे
चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. राज्य शासनाच्या
व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात
आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू
इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता
जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी
अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध
राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात
आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा
समावेश आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chances-of-rain-and-thundershowers-in-mumbai-and-konkan-central-maharashtra-and-marathwada/