अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व यंत्रणांचा आढावा
पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी सजग राहून
पार पाडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अ
से निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांचा ऑनलाइन बैठकीद्वारे आढावा घेतला,
त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना
तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
जिल्ह्यात काही ठिकाणी साथरोग उद्भवल्याच्या घटना घडल्या.
त्यादृष्टीने पेयजल स्त्रोतांची सुरक्षितता, स्वच्छता,
जलवाहिन्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे.
वास्तविक पावसाळ्यापूर्वीच ग्रामपंचायतीमार्फत ही कामे राबवली जाणे अपेक्षित असते.
गावोगाव जलस्त्रोतांची सुरक्षितता तपासावी.
आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी.
रुग्णालयातील यंत्रणा, औषध साठा आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात.
अनेकदा दूषित पाण्यामुळे साथी उद्भवतात. त्यामुळे सर्वदूर प्रभावी जनजागृती करावी.
धूर फवारणी, स्वच्छता मोहीम राबवावी.
याबाबत ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात. कुठेही अस्वच्छता दिसता कामा नये.
आपण स्वतः विविध ठिकाणी भेट देणार असून कुठेही कामात हलगर्जी आढळल्यास
कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नदी- नाल्यांच्या ठिकाणी
सूचना फलक लावण्यात यावेत.
रस्त्याहून पाणी वाहत असेल तर सुरक्षित मार्गाने वाहतूक वळवावी.
ग्रामीण भागातील रस्ते, वाहतूक सुस्थितीत व सुरळीत आहेत का याची तपासणी करावी.
कुठेही दुर्घटना घडता कामा नये. उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी दृष्टीने पाहणी करावी.
रस्ते नादुरुस्त असतील तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.
शाळांच्या इमारती सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासून आवश्यकतेनुसार
पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
Read also: https://ajinkyabharat.com/satta-alias-u200bu200bdharavi-redevelopment-project-should-be-cancelled/