यवतमाळ | प्रतिनिधी —
शहरातील उष्णतेच्या कडाक्यामुळे आज एक धक्कादायक घटना घडली.
चंद्रपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीने आज बुधवार,
Related News
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या ‘या’ दिशेने चुकूनही उभारू नका गुढी, जाणून घ्या सर्व नियम
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. त्या दृष्टीने
Continue reading
मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी: अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संताप, पुतीन यांनी अमेरिका-इस्रायलवर टोकाची टीका
इराण आणि अमेरिका यांच्या...
Continue reading
आजचा सोन्याचा दर कोसळला, 10 ग्रॅम सोन्यासाठी सर्वसामान्यांसाठी शुभ बातमी
जळगाव, 18 मार्च 2026 – सोन्याच्या बाजारपेठेत आज सर्वसामान्यांसाठी आनंददायी बातमी आली आहे.
जगभरातील आर्थिक...
Continue reading
Penny Share: ट्रायडंटने बाजारात घेतली झेप, 12% उसळीने गुंतवणूकदारांना दिला मोठा फायदा
भारतीय शेअर बाजारात सध्या अनेक Penny Shareचर्चा ठरवताना दिसत...
Continue reading
पुण्यातील 10 मित्रांचा प्रवास दुःखद अपघातात संपला, 3 जणांचा मृत्यू
आनंदाने भरलेली सहल आणि मित्रांबरोबरच्या आठवणी अचानकच दुःखात बदलल्या. पुण्याचे 10 तरुण...
Continue reading
मोठा आंतरराष्ट्रीय घडामोडी: इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्ष भयंकर टप्प्यावर, जगभरात चिंता वाढली
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाच्...
Continue reading
पावसाचा नवीन अंदाज: शेतकऱ्यांवर महासंकट, नाशिकसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानाने अचानकच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य...
Continue reading
इराणला मोठा धक्का? तेहरानमध्ये हवाई हल्ला, खुफिया मंत्री ठार असल्याचा इस्रायलचा दावा
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस तीव्र होत असताना, इस्रायलने इराणला आणख...
Continue reading
23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शनी मंदिर चौकात अचानक पेट घेतला.
मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
यवतमाळ शहराचे तापमान आज 44 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले होते.
अशातच बाहेर जिल्ह्यातील एक क्रूझर गाडी चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन जात
असताना शनी मंदिर चौकात गाडीने अचानक पेट घेतला.
चालकाने प्रसंग ओळखत तात्काळ गाडी थांबवली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
यावेळी गाडीच्या इंजिनमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली.
पाणी आणि फायर एक्सटिंग्विशर च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीचे देखील फारसे नुकसान झाले नाही.
या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ दिला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-terrorist-hallyachaya-prohibition/