यवतमाळ | प्रतिनिधी —
शहरातील उष्णतेच्या कडाक्यामुळे आज एक धक्कादायक घटना घडली.
चंद्रपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीने आज बुधवार,
Related News
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जगभरातील राजकारण आणि अर्थव्यवस्था दोन्ही हलल्या आहेत. विशेषतः तेलाच्या किंमतींवर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा...
Continue reading
मोठी बातमी! रशियाचा भारताला दुहेरी झटका; तेलानंतर खत निर्यात बंद, ऊर्जा-शेती संकटाची भीती
जागतिक राजकारण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंताज...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटीलवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी; राजकारणात खळबळ
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील नवे तपशील समोर येत आह...
Continue reading
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा; २७ देशांचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुड न्यूज
सध्याच्या काळात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
लाडकी बहिण योजना: फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वाटप होणार, सरकारचा मोठा निर्णय! पात्र महिलांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी
महाराष्ट्र सरकारच्या “ला...
Continue reading
प्रियंका चोपड़ाने Bvlgari इव्हेंटमध्ये पिस्टा-ग्रीन गाउन आणि लाखोंची ज्वेलरी परिधान करून मोडले रॅपिंग! ग्लोबल फॅशन आयकॉनच्या लेटेस्ट लुकचा भन्नाट ठसा
बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल ...
Continue reading
23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शनी मंदिर चौकात अचानक पेट घेतला.
मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
यवतमाळ शहराचे तापमान आज 44 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले होते.
अशातच बाहेर जिल्ह्यातील एक क्रूझर गाडी चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन जात
असताना शनी मंदिर चौकात गाडीने अचानक पेट घेतला.
चालकाने प्रसंग ओळखत तात्काळ गाडी थांबवली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
यावेळी गाडीच्या इंजिनमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले होते आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली.
पाणी आणि फायर एक्सटिंग्विशर च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीचे देखील फारसे नुकसान झाले नाही.
या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ दिला नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-terrorist-hallyachaya-prohibition/