Devendra Fadnavis On Raj Thackeray:
राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले
.
Devendra Fadnavis On Raj Thackeray मुंबई:
माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे,
Related News
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
पंढरपूर दिनांक सहा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढी महापर्वता
निमित्य 15 लाखांवर विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत
शनिवारी पंढरीस दाखल झाले इस...
Continue reading
"युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या" – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना...
Continue reading
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षकांनी पकडून
आरोपींवर एमआयड...
Continue reading
पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं.
तसेच यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल,
असे भाकीत देखील राज ठाकरेंनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं.
राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मनसेला स्थान देण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
परंतु राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले.
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट झाली. मात्र त्यानंतरही मनसे महायुतीत सहभागी झाल्याचे दिसले नाही.
याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महत्वाचं विधान केलं आहे.
राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व स्विकारले आहे
तेव्हापासून ते आयडॉलॉजिकली आमच्यासोबत आले आहे. आताच्या विधानसभेत राज ठाकरेंनी भाजपविरोधात 70 उमेदवार दिले आहेत.
महायुतीमधे आम्ही आधीच तीन पक्ष आहोत…चौथ्याकरता स्पेस नाही…त्यामुळे ते लढतायत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस
2022 साली जेव्हा शिवसेनेत बंड होऊन आम्ही शिंदेंसोबत गेलो पहिल्या दिवसापासून ठरलं होतं
की आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होतो. उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं
नव्हतं की त्यांना मुख्यमंत्री करू…त्यांच्यासोबत 2019 साली जी युती तुटली ती आम्ही तोडली नाही.
त्यांना सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हवं होतं, म्हणून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. मी पक्षाला हे
सांगितलं की आपण सत्तेत सहभागी होऊयात नको, बाहेरून समर्थन करू अन्यथा लोकांना वाटेल की मी किती लालची आहे
. मात्र शपथविधीच्या वेळी पक्षाने सांगितलं की सरकार हे सत्तेत सहभागी होऊन चालतं. बंडानंतर आलेलं हे सरकार अत्यंत नवीन आणि फ्राजाईल आहे.
आपला पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात केसेस सुरू आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवं.
मी पक्षादेश मान्य केला आणि सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.