मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
वारस हक्काने वडिलांची मालमत्ता मिळते, पक्ष मिळत नाही; रामदास कदम यांचा ठाकरेंना टोला
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे,...
Continue reading
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोदींच्या मंत्रिमंडळात थेट एन्ट्रीची चर्चा; बंडू जाधवांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!
Continue reading
Kareena Kapoor : जगा आणि जगू द्या.. प्रेग्नन्सीच्या अफवा उठताच करीनाची नणंद भडकली
Kareena Kapoor Pregnancy Rumours : बॉलिवूड ...
Continue reading
खवड्या डोंगर बनला ‘सुसाईड पॉइंट’? कुणालच्या आधीही 13 जणांनी गमावला जीव; सुरक्षा व्यवस्थेचा अभाव धोकादायक
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीन...
Continue reading
राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमावर फडणवीसांचा खळबळजनक दावा; ‘पॉझिटिव्ह कंटेट टाका, तरच पैसे’
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
Continue reading
अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन देणारे 7 शाकाहारी पदार्थ; नाश्त्यात आवर्जून करा समावेश
नाश्ता हा दिवसातील सर्वात म...
Continue reading
मुंबईत मराठा-ओबीसी आमने-सामने येण्याची शक्यता; मनोज जरांगे पाटलांची समजूतदार भूमिका, 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम
Manoj Jarange Patil : मराठ...
Continue reading
आनंदाची बातमी! लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यांत तेजस्विनी लोणारी झाली आई; घरी झालं चिमुकल्या राजकुमाराचं आगमन
मराठी कलाविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आ...
Continue reading
16 वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; पाठीमागून हात पकडला, जबरदस्तीने मिठी मारल्याचा आरोप
मुंबईतील विलेपार्ले पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर...
Continue reading
अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा, पण ‘वर्षा’वरील आंदोलनावर जरांगे ठाम
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्...
Continue reading
खवड्या डोंगरावरून उडी मारणाऱ्या कुणालबद्दल आणखी एक धक्कादायक सत्य; वर्षभरापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
देवळाली परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर...
Continue reading
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा; 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये, RTI मधून धक्कादायक माहिती
महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाच...
Continue reading
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/