मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेचा परिणाम; टाकी फुल केली आणि मोटारसायकल पेटली! अंबरनाथातील धक्कादायक प्रकार
इराणमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल टंचाईच्या ...
Continue reading
एकदा रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा! जिओचा जबरदस्त प्लॅन; ग्राहकांसाठी मोठी बातमी
देशातील अग्रगण्य आणि सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी Reliance J...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात फायदे आणि खबरदाऱ्या
भारतीय आहारात हिरवी मिरची ही फक्त चवीपु...
Continue reading
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात; राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची शक्यता निर्म...
Continue reading
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/