चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना – आमदार सावरकर
अकोट तालुक्यातील चोहोटा बाजार परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर बनली असून,
नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. करोडी गावातील उपसरपंच
मंगेश घुले यांनी या समस्येची वारंवार तक्रार केली होती,
Related News
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
जयंत पाटील काय निर्णय घेतील, लवकरच कळेल; शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
जयंत पाटील काय न...
Continue reading
सिंधू जल करारावर भारताची ठाम भूमिका; आंतरराष्ट्रीय लवादात पाकिस्तानवर वाढला आर्थिक भार, वादाला नवे वळण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार (
Continue reading
India-China : चीनच्या J-20 स्टेल्थ फायटर जेटमुळे भारताची चिंता वाढली? संरक्षण तज्ज्ञांचा दावा; भारताने कोणती पावले उचलण्याची गरज?
भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद, वाढती लष्करी स्प...
Continue reading
EPF News : वयाच्या 40 व्या वर्षी नोकरी सोडली तरी 58 वर्षांपर्यंत मिळेल PF वर व्याज? जाणून घ्या EPFO चे नियम
EPFO चा मोठा नियम : खासगी क्षेत्रात काम करणाऱ...
Continue reading
आदिनाथ कोठारे–उर्मिला कानेटकर यांचा 15 वर्षांचा संसार संपला; संयुक्त पोस्टद्वारे घटस्फोटाची घोषणा, संपत्तीचीही चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय
Continue reading
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना: महापौरांना उच्च न्यायालयाची फटकार, ‘तक्रार करायची असेल तर समितीकडे करा’; 5 ऑगस्टला पुढील सुनावणी
छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तप...
Continue reading
मोठी दुर्घटना! भरधाव पॅसेंजर ट्रेनची शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अत्यंत दुर्दै...
Continue reading
केस गळती, कोंडा आणि कोरडेपणावर घरगुती उपाय; मेथीच्या पाण्यापासून तयार करा नैसर्गिक हेअर टोनर
आजकाल केस गळणे, केस पातळ होणे, कोरडेपणा, कोंडा आणि केसा...
Continue reading
पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? आंब्याच्या कोयीपासून बनवा नैसर्गिक हेअर मास्क, केसांना मिळेल नवा लुक
आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवू लागली आहे. बदलती जीव...
Continue reading
मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
ग्रामस्थ आणि सरपंचांच्या तक्रारीची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी बुधवारी
जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अकोट वरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने
अनेक गावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नाही.
चोहोटा बाजार परिसरातील नागरिक संपूर्णतः
जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.
त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली असून,
आमदार सावरकर यांनीही जलसंपत्ती विभागाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.