फडणवीस यांचा राष्ट्रीय अभ्यास कमी – संजय राऊत यांचा घणाघात
दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“मुख्यमंत्री झालं म्हणजे शहाणा झालो असं नाही. काही भाग्य योग असतात आणि काही
फ्रॉड भाग्य योग असतात. हे सरकार फ्रॉड भाग्य योगाने आलेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Related News
मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले...
Continue reading
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलस...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
फडणवीस यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “फडणवीस अजून राष्ट्रीय नेते नाहीत.
त्यांचा राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास कमी आहे.
त्यांनी अभ्यास करावा. जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.”
दिल्लीतील निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा करत राऊत यांनी सांगितले की,
“फडणवीस प्रचाराला गेले नसते तरी निकाल तोच आला असता.” तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत,
“शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे, त्यांना तिथे रात्रीच जावं लागतं, कारण दिवसा कुणी भेटत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.