मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पोलिस, गुप्तवार्ता आणि नागरी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा स्तरावर मॉकड्रिल राबवणे, ब्लॅकआऊट दरम्यान वैद्यकीय
सेवांची सतत उपलब्धता, सायबर सुरक्षा उपाय, जनजागृती मोहीम, सोशल मीडियावर देशविरोधी गतिविधींवर नियंत्रण इत्यादी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉर रूम’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,
आपत्कालीन फंड तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ब्लॅकआऊटच्या काळात रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी वीजपुरवठा आणि गडद पडद्यांद्वारे संरक्षणाची सूचना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट्स प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले,
तसेच सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे सायबर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेण्याचा निर्णय देखील चर्चेत आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/extra-then-sasisathi-tayar-raha/