राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती,
महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे.
यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा
Related News
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी—घरच्या घरी बनवा स्वादिष्ट लोणचे
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या : उन्हाळा स...
Continue reading
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं—उन्हाळ्यात नारळ घेताना या टिप्स ठेवा लक्षात
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं : उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्य...
Continue reading
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
भारतभरातील मिरची भजीचे 7 भन्नाट प्रकार: प्रत्येक प्रदेशाची वेगळी चव आणि खास परंपरा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्ट्रीट फूडला एक खास स्थान आहे आणि त्यातही मिरची भजी (
Continue reading
बॉक्स ऑफिस रिपोर्ट: ‘भूत बंगला’ची स्थिर कमाई, तर ‘धुरंधर 2’ ने पार केला 1100 कोटींचा टप्पा
Bhooth Bangla vs Dhurandhar 2 : बॉलीवूडमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑ...
Continue reading
मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी
मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली
आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर
निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे
यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली. स्वराज पक्षाची १७ तारखेला
पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्या
संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८
जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने
उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून
निवडणूक लढवणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/indias-coffee-exports-increased-by-55-percent/