राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती,
महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे.
यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा
Related News
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
जबलपूरमधील बरगी धरणात भीषण दुर्घटना: पर्यटकांनी भरलेला क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या एका मोठ्...
Continue reading
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमॅट्रिक फीचरमुळे बँकिंग अधिक सुरक्षित आणि वेगवान
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती : डिजिटल ...
Continue reading
सावधान! उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांचा मोठा इशारा; आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो
उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी व...
Continue reading
मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी
मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली
आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर
निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे
यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली. स्वराज पक्षाची १७ तारखेला
पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्या
संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८
जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने
उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून
निवडणूक लढवणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/indias-coffee-exports-increased-by-55-percent/