26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत
कोसळला. दु...
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठी
रासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरा
वायूगळती झाली. अंबरनाथ...
पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा
ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम
पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...
राष्ट्रीय राजधानीत पावसानंतर पाणी साचल्यामुळे पूर्व आणि पश्चिम
दिल्लीसह अनेक भागांत गुरुवारी वाहतूक कोंडी झाली. गुरुवारी
सकाळी इंडिया गेट, जनपथ रोड, आरके पुरम, कालिंदी कुंज,...
मध्य प्रदेशातील दतिया येथे पावसामुळे मोठी दुर्घटना,
घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील दतिया येथील खालका पुरा भागात पावसामुळे
मोठी दुर्घटना...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे.
या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे
...
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच
आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार
माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील
कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी...
रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल
कंपनीत स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची
प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत मोठा
स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आ...
रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय
येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक
सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ
नये म्हणून र...