अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठी
रासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरा
वायूगळती झाली. अंबरनाथ...
पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा
ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम
पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे.
या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे
...
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच
आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...
रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल
कंपनीत स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची
प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत मोठा
स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आ...
रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय
येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक
सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ
नये म्हणून र...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा
चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे
खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांन...
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच
पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले
आहेत. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने मोर्चेबांधणी करताना द...
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान
२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या
दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक
केली असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी
काँग्रेस शरद पवार ...