आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर
जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी
तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त ...
चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला
सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर
मुख्य आरोपी असलेला जयदीप आपट...
मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील
प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीय
नेत्यांची गोची करणार...
आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचे
भूमिपूजन करण्यात आले आहे. माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आ...
26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत
कोसळला. दु...
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात मोठी
रासायनिक वायूगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
MIDC मधील एका रासायनिक कंपनीतून गुरुवारी रात्री उशीरा
वायूगळती झाली. अंबरनाथ...
पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा
ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम
पूर्ण झालं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे.
या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे
...
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच
आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...
रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल
कंपनीत स्फोट होऊन त्यात तीन कामगार ठार झाल्याची
प्राथमिक माहीती उघड झाली आहे. या कंपनीत मोठा
स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आ...